समर्थ फाऊंडेशमुळे वारी ठरतेय सुखकर! आरोग्याला दिलीय कृतीची जोड…

उरुळीकांचन : राज्याचे उच्च तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील आणि समर्थ फाउंडेशनचे राजेश पांडे यांच्या संयुक्त विद्यमानाने जगद्गुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्या निमित्त नागरिकांना आणि वारकऱ्यांसाठी मोफत आरोग्य तपासणी उस्फुर्त प्रतिसाद लाभला.
वारकऱ्यांना दृष्टीदोषापासून शरीर चिकित्सा अभियानाचा मोठा लाभ वारकऱ्यांनी घेतला आहे. समर्थ फाऊंडेशनच्या वतीने वारकऱ्यांच्या आरोग्यासाठी हॉस्पिटलमध्ये सुविधेने परिपूर्ण अशीव्हॅन तयार करण्यात आली असून देहू ते पंढरपूर पर्यंत उपलब्ध केली गेली आहे. मात्र या सेवेचा लाभ वारकऱ्यांनी घेतला आहे.
या शिबिरात १३५० वारकरऱ्यांनी मोफत आरोग्य तपासणी मोफत करून देण्यात आली. या तपासणी शिबिराची संकल्पना भाजप पश्चिम महाराष्ट्र आघाडी चे अध्यक्ष विकास जगताप यांच्या माध्यमातून करण्यात आली.
Views:
[jp_post_view]