युती झाल्यानंतर अवघ्या 12 तासांत प्रकाश आंबेडकरांना सल्ला देण्याची वेळ ! भाजप प्रवक्त्यांची टिका…!


मुंबई : फेबुवारी महिण्यात शिंदे – फडणविस सरकार पडणार, आशी भविष्यवाणी करणाऱ्या खा . संजय राऊत आणि आ.अमोल मिटकरींनी लक्षात घ्यावे की,सरकार तर जाणारच नाही.पण त्याअगोदर एका महिण्यात महाविकास अघाडीचे शकले पडणार आणि याला कारण शिवसेना आंबेडकर युती हेच राहणार,असा दावा भाजपा प्रवक्ते राम कुलकर्णी यांनी केला आहे.

ठाकरेंच्या शिवसेना गट व वंचित बहुजण विकास आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्या युतीनंतर अवघ्या 12 तासांत प्रकाश आंबेडकरांना सल्ला देण्याची वेळ खा. राऊतांवर आली आहे, असा टोला लावलाही,शेवटी कुलकर्णी यांनी लगावला आहे .

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!