# The Time2Time ## Posts - [आनंदाची बातमी! LPG महागाईवर ब्रेक? सरकारचा नवा प्लॅन, किचन खर्च होणार कमी...](https://thetime2time.com/break-on-lpg-inflation-governments-new-plan-kitchen-expenses-will-be-reduced/): मुंबई : आखाती प्रदेशातील वाढत्या तणावामुळे जागतिक स्तरावर ऊर्जा संकट गडद होत असून त्याचा परिणाम भारतातील इंधन पुरवठ्यावरही जाणवत आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने काही प्रमाणात इंधन पुरवठ्यावर मर्यादा आणल्याचे दिसून येत आहे. एलपीजी गॅसच्या किंमतीतील चढ-उतार आणि पुरवठ्यातील अडचणींमुळे हॉटेल, रेस्टॉरंट तसेच मोठ्या संस्थांना सातत्याने अडचणींचा सामना करावा लागत आहे. दरम्यान, या समस्येवर उपाय म्हणून सरकारकडून स्वदेशी आणि टिकाऊ पर्यायांचा शोध घेतला जात आहे. मनीकंट्रोलच्या अहवालानुसार, व्यावसायिक स्वयंपाकासाठी इथेनॉलचा वापर करण्याचा पर्याय सरकार गंभीरपणे विचाराधीन ठेवत आहे. सरकार इथेनॉलच्या वापरावर गंभीरपणे विचार करत असून ही योजना प्रत्यक्षात आली, तर भविष्यात व्यावसायिक स्वयंपाकघरांमध्ये एलपीजी सिलेंडरवरील अवलंबित्व मोठ्या प्रमाणात कमी होऊ … - [मोठी बातमी! पुढच्या तीन दिवसात महत्वाची राजकीय घडामोड, बडा नेता शरद पवारांची साथ सोडणार? महत्वाची माहिती समोर...](https://thetime2time.com/developments-in-the-next-three-days-will-big-leader-sharad-pawar-leave-important-information-is-out/): मुंबई : राज्याच्या राजकारणात सध्या अनेक घडामोडी घडताना दिसत आहे. तसेच पुढच्या तीन दिवसात भाजपकडून शरद पवार यांना राजकीय धक्का बसू शकतो. अहिल्यानगर जिल्ह्यात एक मोठी राजकीय घडामोड घडू शकतो. सध्या अहिल्यानगरच्या राहुल विधानसभा पोटनिवडणुकीसाठी प्रचार जोरात सुरु आहे. आमदार शिवाजीराव कार्डिले यांच्या निधनामुळे राहुरीमध्ये पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. या पार्श्वभूमीवर भाजपने त्यांचे सुपुत्र अक्षय कार्डिले यांना उमेदवारी देत सहानुभूतीची लाट साधण्याचा प्रयत्न केला आहे. दरम्यान, शरद पवार गटाकडून प्राजक्त तनपुरे निवडणूक लढवतील, अशी जोरदार चर्चा होती. मात्र, देवेंद्र फडणवीस आणि रवींद्र चव्हाण यांची इच्छा लक्षात घेता प्राजक्त तनपुरे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला नाही. त्यामुळे शरद पवार गटाने अखेर … - [‘ड्रीम होम’साठी ६० लाख घेतले… अन् मग भलताच ‘गेम’! पुण्यात बिल्डरने महिलेला गोड बोलून फसवलं](https://thetime2time.com/took-60-lakhs-for-dream-home-and-then-it-was-a-complete-game-builder-in-pune-cheated-a-woman-with-sweet-talk/): पुणे : पुणे शहरात स्वतःच्या घराचे स्वप्न पाहणाऱ्या मध्यमवर्गीयांची फसवणूक होण्याच्या घटना वाढतच आहेत. कोंढवा परिसरातून अशाच प्रकारची धक्कादायक घटना समोर आली आहे. आयुष्यभराची बचत करून घर घेण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका महिलेला ६० लाख रुपयांचा गंडा घालण्यात आला आहे. कोंढव्यातील एका बांधकाम प्रकल्पात सदनिका देण्याचे आमिष दाखवून आरोपींनी महिलेची मोठी फसवणूक केली. पैसे स्वीकारल्यानंतरही संबंधित सदनिका दुसऱ्यालाच विकण्यात आल्याचे समोर आले असून, बिल्डरने जबाबदारी झटकली आहे. या प्रकरणामुळे परिसरात खळबळ उडाली असून कोंढवा पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कोंढवा बुद्रुक येथील ‘निर्माण इस्ट्रेला’ या बांधकाम प्रकल्पात हा फसवणुकीचा प्रकार घडला आहे. या प्रकरणी खदिजा अब्दुलहुसेन खेडवाला (वय … - [मोठी बातमी! महाराष्ट्रात २१ एप्रिलपासून बेमुदत संप, १७ लाख सरकारी कर्मचाऱ्यांचा एल्गार; सेवा ठप्प होण्याची शक्यता...](https://thetime2time.com/indefinite-strike-in-maharashtra-from-april-21-1-7-million-government-employees-on-strike-services/): मुंबई : सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना त्वरित लागू करण्याच्या प्रमुख मागणीसह इतर १७ मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेने राज्य सरकारविरोधात पुन्हा एकदा आक्रमक भूमिका घेतली आहे. राज्यातील सुमारे १७ लाख सरकारी, निमसरकारी, शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी २१ एप्रिलपासून बेमुदत संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे. या संपामुळे राज्यातील प्रशासकीय कामकाज ठप्प होण्याची भीती व्यक्त केली जात असून नागरिकांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. कर्मचाऱ्यांच्या संपामागील मुख्य मुद्दा म्हणजे सुधारित निवृत्तीवेतन योजनेची तातडीने अंमलबजावणी हा आहे. जुनी पेन्शन योजना आणि सुधारित योजनेबाबत सरकारकडून वारंवार केवळ आश्वासने मिळत असल्याने कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी वाढली असून त्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. पेन्शन योजनेसह इतर … - [पुण्यात ‘फ्लॅट 403'चा मोठा भांडाफोड! विदेशी महिला, दिवसभर पुरुषांची वर्दळ; पोलिसांच्या छाप्यात उघड झालं मोठं कांड...](https://thetime2time.com/foreign-women-and-men-busy-with-work-all-day-major-case-was-revealed-in-a-police-raid/): पुणे : पुणे शहरातून पुन्हा एक धक्कादायक घटना समोर आली आहे. लोहगावमधील पोरवाल रस्ता परिसरातील एका उच्चभ्रू सोसायटीत सुरू असलेल्या अनैतिक प्रकाराचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. लोहगाव येथील ‘दुर्वा हेरिटेज’ सोसायटीतील एका फ्लॅटमध्ये हायप्रोफाईल सेक्स रॅकेट सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी रात्री छापा टाकत कारवाई केली. या वेळी दोन विदेशी महिलांची सुटका करण्यात आली. या फ्लॅटमध्ये सतत पुरुषांची वर्दळ आणि संशयास्पद हालचाली सुरू असल्याने परिसरात आधीपासूनच चर्चा होती. अखेर पोलिसांच्या कारवाईनंतर संपूर्ण प्रकरण उघडकीस आले असून, या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. पोरवाल रोडवरील ‘दुर्वा हेरिटेज’ सोसायटीतील फ्लॅट नंबर ४०३ मध्ये गेल्या काही दिवसांपासून अनोळखी पुरुषांची … - [नागरिकांच्या सतर्कतेने चमत्कार! हरवलेला चिमुकला परत आई-वडिलांच्या कुशीत...](https://thetime2time.com/citizens-vigilance-brings-miracle-lost-toddler-back-to-parents-arms/): लोणी काळभोर : रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारांस तिन वर्षे वयाचा मुलगा खेळता खेळता पहिल्या मजल्यावरून खाली उतरला. परंतु परत घरी परतण्याचा रस्ता त्याला सापडला नाही. म्हणून तो थेट पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गाच्या सेवा रस्त्यावर धावत सुटला परंतु नागरिकांच्या सतर्कतेमुळे तो पुन्हा आई-वडिलांच्या कुशीत सुरक्षित पोहोचला. सदर घटना हवेली तालुक्यातील कदमवाकस्ती ग्रामपंचायत हद्दीतील आहे. हॉटेल व्यावसायिक स्वप्नील कदम आणि इजाज खान हे आपले हॉटेल बंद करून गुरुवार (१६ एप्रिल) रोजी रात्री घरी जात होते. अचानक त्यांना चिमुकला अंधारात एकटाच रस्त्यावर, धावताना दिसला. त्यांनी त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला. परंतु तो चिमुकला घाबरला व जोराने धावू लागला. प्रसंगाचे गांभीर्य ओळखून त्यांनी त्याला “चल, चॉकलेट … - [आळंदी म्हातोबाचा मुलगा देशात चमकला! हर्षद शिंदेंचं एव्हिएशनमध्ये मोठं यश...](https://thetime2time.com/alandi-mhatobas-son-shines-in-the-country-harshad-shindes-great-success-in-aviation/): लोणी काळभोर : हवेली तालुक्यातील आळंदी म्हातोबाची येथील हर्षद शांताराम शिंदे यांनी एव्हिएशन क्षेत्रात नेत्रदीपक यश संपादीत केले आहे. त्यामुळे त्यांचा अधिकृत ऑडिटर पॅनलमध्ये समावेश करण्यात आला आहे. नागरी विमान वाहतूक मंत्रालयाच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेल्या ब्युरो ऑफ सिव्हिल एव्हिएशन सिक्युरिटी तर्फे “सर्टिफाइड ऑडिटर” घडविण्यासाठी १३ दिवसांचा विशेष प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या प्रशिक्षणामध्ये एव्हिएशन सिक्युरिटी नियम, जोखीम मूल्यांकन, ऑडिट पद्धती तसेच प्रात्यक्षिक अंमलबजावणी यांचा समावेश होता. प्रशिक्षणानंतर उमेदवारांची लेखी व प्रात्यक्षिक परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी १०० पैकी किमान ८० गुण मिळवणे आवश्यक होते. मार्च २०२६ मध्ये झालेल्या या प्रशिक्षणासाठी देशभरातून केवळ १५ उमेदवारांची निवड करण्यात … - [धक्कादायक! आंब्याचे आमिष दाखवून अडीच वर्षीय चिमुरडीवर अत्याचार; पिंपरी-चिंचवड हादरलं...](https://thetime2time.com/shocking-two-and-a-half-year-old-girl-tortured-with-mango-lure-pimpri-chinchwad-shaken/): पुणे : शहरात महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये अलीकडे वाढ होताना दिसत आहेत. बलात्कार, विनयभंग, छेडछाड अशा दिवसाला एक ते दोन घटना दररोज घडत आहेत. सध्या अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पिंपरी चिंचवड शहरातील काळेवाडी मधील एकतानगर येथे एका अतिशय धक्कादायक आणि माणुसकीला लज्जास्पद अशा घटनेची नोंद झाली आहे. एका अवघ्या अडीच वर्षांच्या निरागस बालिकेला फळाचे लालच देऊन तिच्यावर एका अधम व्यक्तीने घृणास्पद कृत्य केले आहे. या गंभीर प्रकरणी स्थानिक पोलिसांनी कारवाई करत एका सत्तेचाळीस वर्षांच्या संशयिताच्या मुसक्या आवळल्या आहेत. दुपारी साधारण एक वाजेच्या दरम्यान हा किळसवाणा प्रकार घडला. विजय भोसले नावाच्या या ४७ वर्षीय नराधमाने या छोट्या मुलीला आंबा … - [खानवडी शाळेचं उद्घाटन आणि 5 दिवसांतच कारवाई! प्रभारी शिक्षणाधिकारी ‘बळी’](https://thetime2time.com/khanwadi-school-inaugurated-and-action-taken-within-5-days-in-charge-education-officer-victim/): पुणे: पुणे जिल्हा परिषदेत मोठी खळबळ उडवणारी घटना समोर आली आहे. पुरंदर तालुक्यातील खानवडी येथे सुरू करण्यात आलेल्या CBSE पॅटर्नवरील जोती सावित्री जिल्हा परिषद शाळेच्या उद्घाटनानंतर अवघ्या पाच दिवसांतच एका शिक्षण अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. शाळेबाबत चुकीची माहिती दिल्याचा ठपका ठेवत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांनी पुरंदरचे प्रभारी गट शिक्षणाधिकारी गोविंद लाखे यांना १६ एप्रिल रोजी निलंबित केले. विशेष म्हणजे, या शाळेचे उद्घाटन ११ एप्रिल २०२६ रोजीच झाले होते. गोविंद लाखे हे मूळतः शिक्षण विस्तार अधिकारी म्हणून कार्यरत होते. गट शिक्षणाधिकारी पद रिक्त असल्याने त्यांच्याकडे प्रभारी पदभार देण्यात आला होता. मात्र, शाळेच्या संदर्भात चुकीची माहिती … - [गरमीने काढला घाम! पुढील काही दिवस कसं राहणार तापमान? जाणून घ्या...](https://thetime2time.com/the-heat-has-made-me-sweat-how-will-the-temperature-be-in-the-next-few-days-find-out/): मुंबई : महाराष्ट्रात दिवसेंदिवस तापमानात प्रचंड वाढ होताना दिसत आहे. आगामी काळात तापमान उच्चांक गाठण्याची शक्यता आहे. या वाढत्या तापमानामुळे केवळ उष्माघाताचाच नव्हे, तर हृदयविकाराचा धोकाही बळावला असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. राज्याच्या विविध भागांत सूर्याचा प्रकोप वाढत असल्याने आपत्कालीन विभागाने नागरिकांना आरोग्याची विशेष काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. राज्य आपत्कालीन कार्य केंद्राने प्रसिद्ध केलेल्या पत्रकानुसार, कोकण भागात १५ ते १७ एप्रिल, मध्य महाराष्ट्रात १५ ते १८ एप्रिल आणि मराठवाड्यात १६ ते १८ एप्रिल दरम्यान हवामान उष्ण आणि दमट राहणार आहे. विदर्भात हा प्रभाव सर्वाधिक म्हणजेच १९ एप्रिलपर्यंत राहण्याची शक्यता आहे. नाशिक जिल्ह्यातील मालेगाव शहरात गुरुवारी तापमानाचा पारा ४३.४ … - [आगामी शैक्षणिक वर्षापासून पदवी अभ्यासक्रमाचे चौथे वर्ष लागू करण्यास मान्यता! चंद्रकांत पाटील यांची मोठी घोषणा](https://thetime2time.com/approval-to-implement-the-fourth-year-of-the-degree-course-from-the-upcoming-academic-year/): पुणे : राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी एक मोठी घोषणा केली आहे. आता उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या शासन निर्णयानुसार, राज्यातील सर्व विद्यापीठे तसेच संलग्न आणि स्वायत्त महाविद्यालयांमध्ये आगामी शैक्षणिक वर्षापासून पदवी अभ्यासक्रमाचे चौथे वर्ष लागू करण्यास मान्यता दिली आहे. यामुळे हा बदल आता होणार आहे. या महत्त्वपूर्ण निर्णयाच्या पार्श्वभूमीवर महाविद्यालयांमध्ये योग्य ती जागरूकता निर्माण व्हावी, या उद्देशाने आयोजित चर्चासत्रात सहभागी होत त्यांनी मार्गदर्शन केले. यावेळी चंद्रकांत पाटील म्हणाले, राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची प्रभावी अंमलबजावणी ही आपल्या सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे. चार वर्षांच्या पदवी अभ्यासक्रमातील ‘ऑनर्स’ व ‘ऑनर्स विथ रिसर्च’च्या चौथ्या वर्षाच्या अंमलबजावणी संदर्भात उच्च व तंत्र शिक्षण … - [राजकारणात महिला शक्तीचा उदय! 33% आरक्षण कायदा अखेर लागू, पण...](https://thetime2time.com/the-rise-of-womens-power-in-politics-the-33-reservation-law-has-finally-come-into-effect-but/): नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने महिलांच्या राजकीय सक्षमीकरणासाठी मोठं ऐतिहासिक पाऊल उचललं आहे. १७ एप्रिल २०२६ पासून देशभरात ‘महिला आरक्षण कायदा’ अधिकृतपणे लागू करण्यात आला आहे. या निर्णयामुळे संसद आणि राज्यांच्या विधानसभांमध्ये महिलांसाठी ३३ टक्के जागा राखीव ठेवण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. केंद्र सरकारने २०२३ मध्ये मंजूर केलेला ‘नारी शक्ती वंदन कायदा’ लागू झाला असला, तरी महिलांना प्रत्यक्ष आरक्षणाचा लाभ मिळण्यासाठी अजून काही महत्त्वाच्या प्रक्रिया पूर्ण होणे आवश्यक आहे. केंद्रीय कायदा मंत्रालयाच्या माहितीनुसार, आगामी जनगणनेनंतर लोकसभा आणि राज्यांच्या विधानसभांच्या मतदारसंघांचे सीमांकन केले जाईल. या पुनर्रचनेनंतरच महिलांसाठी राखीव जागांची अंतिम निश्चिती होणार आहे. त्यामुळे कायदा लागू … - [पुण्यात मोठा रॅकेट उघड! घरगुती गॅसची बेकायदेशीर विक्री, १०३ सिलेंडर्स जप्त...](https://thetime2time.com/big-racket-exposed-in-pune-illegal-sale-of-domestic-gas-103-cylinders-seized/): पुणे : अमेरिका-इराण युद्धाचा फटका भारतातील एलपीजीच्या गॅस पुरवठ्याला बसला. त्यानंतर संपूर्ण देशभरात गॅस टंचाईची समस्या निर्माण झाली होती. परंतु, मागली काही दिवसांपासून कमर्शियल आणि घरगुती गॅस सिलिंडरचा पुरवठा सुरळीत असल्याचं सरकारकडून सांगण्यात येतंय. दुसरीकडे गॅस सिलिंडरचा काळाबाजार करणाऱ्यांवर पोलिसांकडून कारवाई करण्यात येत आहे. पुणे शहरातील हांडेवाडी परिसरात घरगुती गॅस सिलेंडर्सचा अवैध साठा करून त्याचा काळाबाजार करणाऱ्या एका मोठ्या अड्ड्यावर काळेपडळ पोलिसांनी छापा टाकला आहे. या कारवाईत पोलिसांनी १०३ सिलेंडर्ससह सुमारे १० लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून एका आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. शहरातील अवैध धंद्यांविरुद्ध सुरू असलेल्या मोहिमेदरम्यान पोलीस अंमलदार महादेव शिंदे यांना हांडेवाडी परिसरात गॅसची अवैध रिफिलिंग होत … - [खाद्य उद्योगाला प्रगत ब्रॅण्डच्या जागतिक पातळीवर नेपा्यात येईल; देवेंद्र फडणवीस चितळे बंधूंच्या भोर येथील'व्हिजन पार्क' प्रकल्पाचे उद्घाटन...](https://thetime2time.com/devendra-fadnavis-inaugurates-chitale-brothers-vision-park-project-in-bhor/): पुणे : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते रांजे येथे उभारण्यात आलेल्या चितळे बंधू व्हिजन पार्कचे उद्घाटन करण्यात आले. नव्या काळांची आव्हानांना सामोरे जावून ग्लोबल ब्रँड बनविण्याचा आत्मविश्वास चितळे बंधूनी दाखविला आहे. ग्लोबल ब्रँड झालेल्या ‘चितळे बंधू’ आणि राज्यातील खाद्य उद्योगाला प्रगत ब्रँडच्या रुपात जागतिक पातळीवर नेण्यासाठी आवश्यक सहकार्य करण्यात येईल, अशी ग्वाही त्यांनी दिली. कार्यक्रमाला उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, आमदार भीमराव तापकीर, सिद्धार्थ शिरोळे,शंकर मांडेकर, इंद्रनील चितळे, गोविंद चितळे, श्रीकृष्ण चितळे, केदार चितळे आदी उपस्थित होते. व्हिजन पार्कच्या माध्यमातून खाद्य उद्योगातील आधुनिक सुविधा उभ्या रहात असल्याबद्दल समाधान व्यक्त करून मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, चितळे बंधूंची दूरदृष्टी या सुविधेतून … - [प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजनेच्यामाध्यमातून गर्भवती महिलांना मोठा दिलासा! जिल्ह्यात ३२ हजाराहून अधिक नवीन लाभार्थ्यांची नोंदणी...](https://thetime2time.com/big-relief-for-pregnant-women-through-pradhan-mantri-matritva-vandana-yojana/): पुणे : जिल्हा परिषदेच्या महिला व बालविकास विभागाच्या वतीने प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजनेच्या संकेतस्थळावर नवीन ३२ हजार ६४६ लाभार्थ्यांची नोंदणी करण्यात आली आहे, यामुळे गर्भवती महिलांना मोठा दिलासा मिळाला असून योजनेचा लाभ अधिकाधिक पात्र महिलांपर्यंत पोहोचविण्याच्यादृष्टीने हे पाऊल महत्त्वपूर्ण ठरले आहे. जिल्ह्यातील ग्रामीण भागात ४ हजार ३९५ व नागरी भागात १ हजार ६९९ असे एकुण ६ हजार ९४ अंगणवाडी केंद्र कार्यरत आहेत. पुणे महानगरपालिकेअंतर्गत १० हजार ३४, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका ३ हजार ७१०, आंबेगाव तालुक्यात ९५२ ,बारामती १ हजार ७५५, भोर ५२३, दौंड १ हजार ५१४, हवेली २ हजार ५५, इंदापूर १ हजार ४९४, जुन्नर १ हजार ६६१, खेड २ हजार … - [हृदयद्रावक! नांदेडमध्ये पाण्यात बुडून चार चिमुकल्यांचा अंत; परिसरात शोककळा..](https://thetime2time.com/heartbreaking-four-children-drown-in-nanded-mourning-in-the-area/): नांदेड : नांदेड शहरातील देगलूर नाका परिसरात हृदयद्रावक घटना घडली आहे. नाल्यातील पाण्यात बुडून चार लहान मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून नागरिकांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. मृत मुलांचे वय ७ ते १० वर्षांच्या दरम्यान असल्याची माहिती समोर आली आहे. खेळत असताना ही दुर्घटना घडल्याची प्राथमिक माहिती मिळत असून, या घटनेने संपूर्ण परिसर हादरला आहे. नांदेड शहरातील देगलूर नाका परिसरात झालेल्या दुर्दैवी घटनेमागील कारण समोर आले आहे. खोदकामासाठी करण्यात आलेल्या खड्ड्यात पावसाचे पाणी साचले होते. परिसरातील काही लहान मुले खेळण्यासाठी त्या ठिकाणी गेली असताना, खेळता खेळता ते पाण्यात पडले. पाण्याची खोली लक्षात न आल्याने … - [राज्यात उष्णतेचा कहर! महाराष्ट्र अक्षरशः तापला, आता 15 जिल्ह्यांना येलो अलर्ट, काळजी घ्या...](https://thetime2time.com/heatwave-wreaks-havoc-in-the-state-maharashtra-is-literally-heating-up-now-15-districts-are-on-yellow-alert-be-careful/): पुणे : गेल्या काही दिवसांपासून राज्यात मोठ्या प्रमाणावर उष्णतेच्या झळा जाणवू लागल्या असून अनेक ठिकाणी घराबाहेर पडणे देखील अवघड झाले आहे. विदर्भात तीव्र उष्णतेची लाट असून पारा ४४ अंशांपलीकडे गेला आहे. अकोला, अमरावतीत उष्णतेचा कहर आहे. अकोल्यात बुधवारी ४४.२ अंश सेल्सिअस तर अमरावती शहरात ४४ अंश सेल्सिअस इतके तापमान नोंदवले गेले. यामुळे काळजी घ्यावी लागणार आहे. अकोला सलग चौथ्या दिवशी भारतातील सर्वाधिक उष्ण शहर ठरले. तर जगातही ते सर्वाधिक उष्ण ठरले. वर्धा, नागपूर या शहरात देखील सर्वाधिक तापमानाची नोंद झाली. आणखी काही दिवस वैदर्भीयांना हा ताप सहन करावा लागणार आहे. यामुळे शक्यतो उन्हात बाहेर न पडण्याचे आवाहन केले जात आहे. … - [महाराष्ट्रात मोठा राजकीय स्फोट! सुनेत्रा पवार मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत? एका वक्तव्याने भाजपमध्ये खळबळ...](https://thetime2time.com/sunetra-pawar-in-the-race-for-the-post-of-chief-minister-a-statement-created-a-stir-in-bjp/): मुंबई : राज्याच्या राजकारणात सध्या अनेक घडामोडी घडताना दिसत आहे. तसेच उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार सध्या बारामती पोटनिवडणुकीत व्यग्र आहेत. त्यात प्रचारात आहेत. तर दुसरीकडे राष्ट्रवादीतील बडे नेते हे त्या मुख्यमंत्री व्हाव्यात अशी मागणी करत आहेत. मंत्री आदिती तटकरे यांनी तर तीन दिवसांपूर्वीच अशी भावनिक साद घातली आणि आता पवार कुटुंबातील दोन सदस्यांनी या मागणीला दुजोरा दिला आहे. त्यामुळे सुनेत्रा पवार या मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत आहेत का? असा सवाल विचारला जात आहे. लोकांच्या भावना अजून देखील दादांच्या जाण्याने दु:ख मनात आहे. ही निवडणूक बिनविरोध व्हावी असा आम्हाला वाटत होतं. परंतु झाली नाही म्हणून आम्ही प्रचार करीत आहोत. लोकांच्या समस्या जाणून त्या … - [शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर! खरीप पीक विमा भरपाई मंजूर; तुमच्या खात्यात किती रक्कम येणार? जाणून घ्या...](https://thetime2time.com/kharif-crop-insurance-compensation-approved-how-much-amount-will-be-in-your-account-find-out/): पुणे : गेल्या खरीप हंगामात झालेल्या अतिवृष्टीमुळे राज्यातील पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गत कृषी विमा कंपनीने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा दिला आहे.पहिल्या टप्प्यात राज्यातील ३० जिल्ह्यांतील शेतकऱ्यांसाठी १,२१९ कोटी रुपयांची नुकसानभरपाई मंजूर करण्यात आली आहे. या भरपाईत कापूस आणि तूर वगळता इतर पिकांचा समावेश करण्यात आला असून, सोयाबीन पिकाला सर्वाधिक लाभ मिळाल्याचे स्पष्ट झाले आहे. लवकरच ही भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार असल्याने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. या भरपाईत सर्वाधिक ८१३ कोटी रुपये नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मंजूर करण्यात आले आहेत. इतर जिल्ह्यांनाही नुकसानाच्या प्रमाणानुसार मदत वितरित केली जात आहे. दरम्यान, दुसऱ्या टप्प्यात कापूस … - [अर्ज सुरू होणार की नाही? लाडकी बहीण योजनेवर अदिती तटकरेंनी दिलं मोठं उत्तर...](https://thetime2time.com/will-the-application-start-or-not-aditi-tatkare-gave-a-big-answer-on-ladki-bahin-yojana/): मुंबई : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची सगळीकडे चर्चा आहे. ही योजना जुलै २०२४ पासून चालू करण्यात आली आहे. या योजनेच्या माध्यमातून पात्र महिलांना प्रत्येक महिन्याला १५०० रुपयांची आर्थिक मदत केली जाते. त्यामुळे अनेक महिलांनी या योजनेचा लाभ घेतला आहे. मात्र, सध्या नव्याने अर्ज प्रक्रिया सुरू होणार का? या प्रश्नामुळे अनेकांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. या पार्श्वभूमीवर महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी स्पष्ट भूमिका मांडत हा संभ्रम दूर केला आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या या योजनेसाठी नव्याने अर्ज नोंदणी सुरू करण्यात आलेली नाही. ‘लाडकी बहीण’ योजनेसाठी नवीन अर्ज प्रक्रिया सध्या बंद ठेवण्यात आली आहे. त्यामुळे ज्यांनी अद्याप अर्ज … - [पुण्यात भयंकर घटना! नराधमाने 35 वर्षीय गतिमंद महिलेला गाठलं, पकडून घरात नेलं अन्....](https://thetime2time.com/horrific-incident-in-pune-a-man-approached-a-35-year-old-active-woman/): पुणे : शहरात महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये अलीकडे वाढ होताना दिसत आहेत. बलात्कार, विनयभंग, छेडछाड अशा दिवसाला एक ते दोन घटना दररोज घडत आहेत. सध्या अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पुण्यातील पर्वती परिसरात एका ३५ वर्षीय गतिमंद महिलेवर अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. नराधम आरोपीने केवळ अत्याचारच केला नाही, तर पीडितेची हतबलता पाहून तिला जीवे मारण्याची धमकीही दिली. या प्रकरणी पर्वती पोलिसांनी तातडीने पावले उचलत आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. सविस्तर माहिती अशी की, ही घटना मंगळवारी (१४ एप्रिल) सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास पर्वती पायथा परिसरात घडली. आरोपी धीरज लोंढे (वय ३५) याने पीडित महिला गतिमंद असल्याचे … - [धमाकेदार वाढ! अक्षय तृतीयेपूर्वी सोन्याच्या दरात मोठी उसळी, वाचा आजचे नवीन रेट...](https://thetime2time.com/explosive-increase-big-jump-in-gold-prices-before-akshaya-tritiya-read-todays-new-rate/): पुणे : सणासुदीच्या पार्श्वभूमीवर सोन्या-चांदीचे भाव पुन्हा वाढू लागले आहेत. आणि गेल्या आठवडाभरात त्यात झपाट्याने वाढ झाली आहे. गेल्या काही दिवसापासून सोन्याच्या दरात सातत्यानं वाढ होत आहे. त्यामुळं सोनं खरेदी करावं की नको असा सवाल नागरीकांमधून उपस्थित केला जात आहे. सोन्याची खरेदी करणाऱ्यांसाठी मोठी आणि महत्वाची बातमी आहे. अक्षय तृतीयेचा मुहूर्त साधून सोने खरेदीचे नियोजन करणाऱ्या ग्राहकांसाठी एक चिंताजनक बातमी समोर आली आहे. लग्नसराईचा हंगाम सुरू झाल्यामुळे भारतीय सराफा बाजारात मौल्यवान धातूंच्या किमतींनी उच्चांक गाठला आहे. काल बुधवार, १५ एप्रिल रोजी बाजार उघडताच सोन्याच्या दरात ३००० रुपयांची, तर चांदीच्या दरात १२,००० रुपयांची विक्रमी वाढ नोंदवण्यात आली असून, यामुळे सर्वसामान्यांचे बजेट … - [मोठी बातमी! विधान परिषदेच्या १७ जागांसाठी निवडणूक लवकरच, जिल्हा परिषद अडसर नाही...](https://thetime2time.com/elections-for-17-seats-of-legislative-council-soon-zilla-parishad-is-not-an-obstacle/): नवी दिल्ली : विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील १७ जागांसाठी लवकरच निवडणुकीचे संकेत मिळत आहेत. २० जिल्हा परिषदांच्या निवडणुका प्रलंबित असल्या तरी, नियमानुसार या निवडणूक प्रक्रियेला कोणतीही अडचण येणार नाही, असे स्पष्ट चित्र दिसत आहे. स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील मतदारांमध्ये महापालिका व नगरपालिकांचे नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य तसेच पंचायत समित्यांचे सभापती यांचा समावेश होतो. मात्र, राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका न झाल्यामुळे या मतदारसंघांतील पूर्वी निवडून आलेल्या आमदारांचा कार्यकाळ संपूनही त्या जागांसाठी निवडणुका घेता आल्या नाहीत. परिणामी, गेल्या दोन-अडीच वर्षांपासून या आमदारकीच्या जागा रिक्त आहेत. मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांच्या कार्यालयाकडून विधान परिषदेच्या १७ मतदारसंघांतील निवडणुकीबाबतचा अहवाल एक-दोन … - [पुण्यात मेट्रो ठेकेदाराचे खंडणीसाठी अपहरण; लोणीकंदच्या माजी ग्रा.प. सदस्यासह भाजप पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल...](https://thetime2time.com/metro-contractor-kidnapped-for-ransom-in-pune-former-lonikand-gram-panchayat-member-and-bjp-office/): पुणे : पुणे शहरातील खराडी परिसरात मेट्रो प्रकल्पाशी संबंधित एका ठेकेदाराचे ५० लाखांच्या खंडणीसाठी अपहरण करण्यात आले होते. प्राथमिक माहितीनुसार, आरोपींनी “खडी क्रशर प्लांटसाठी जागा दाखवतो” असे सांगून ठेकेदाराला बोलावले आणि नंतर कारमधून त्याला एका ठिकाणी नेऊन जबरदस्तीने ताब्यात घेतले. तेथे त्याला मारहाण करून ५० लाख रुपयांची खंडणी मागण्यात आली आणि पैसे न दिल्यास जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. या प्रकरणात आर्थिक वादाचा समावेश असल्याचेही समोर आले आहे. आर्थिक वादातून हा प्रकार घडला असून याप्रकरणी खराडी पोलिसांनी पाच जणांना अटक केली आहे. या प्रकरणात अटक केलेले आरोपी खडी क्रशर (स्टोन क्रशर) चालक आहेत. याप्रकरणी सागर दत्तात्रय झुरुंगे (वय ३९), विजय … - [धक्कादायक ट्रेंड! ‘या’ देशात खरंच भाड्याने पत्नी मिळते का? सत्य काय आहे जाणून घ्या...](https://thetime2time.com/shocking-trend-is-it-really-possible-to-rent-a-wife-in-this-country-find-out-what-the-truth-is/): नवी दिल्ली : जगातील विविध देश त्यांच्या संस्कृती आणि पर्यटन स्थळांसाठी ओळखले जातात, परंतु थायलंडमधील एक प्रथा सध्या जागतिक स्तरावर चर्चेचा विषय ठरत आहे. पट्टाया सारख्या शहरांमध्ये पर्यटकांना ठराविक कालावधीसाठी ‘भाड्याने पत्नी’ देण्याची एक अनोखी संकल्पना विकसित झाल्याचे बोलले जात आहे. ही पद्धत आता केवळ एक प्रथा न राहता एका प्रकारच्या व्यवसायाचे स्वरूप घेत असल्याचे सांगितले जात असून, त्यामुळे सामाजिक आणि आर्थिक पातळीवर विविध प्रश्न उपस्थित होत आहेत. थायलंडमध्ये पर्यटकांना सोबती मिळावा या उद्देशाने ही वैयक्तिक करारावर आधारित व्यवस्था सुरू झाल्याचे मानले जाते. यामध्ये महिला ठराविक कालावधीसाठी पर्यटकांसोबत पत्नीप्रमाणे राहतात. हा कोणताही कायदेशीर किंवा धार्मिक विवाह नसून, पूर्णपणे करारावर आधारित … - [मोठी घडामोड! २०२९ पासून लोकसभेत महिलांचा मोठा बदल? ३३% आरक्षणावर अंतिम निर्णय जवळ](https://thetime2time.com/big-change-for-women-in-lok-sabha-from-2029-final-decision-on-33-reservation-nearing/): मुंबई : भारतीय राजकारणात महिलांच्या सहभागासाठी एक नवा अध्याय सुरू होत आहे. संसदेच्या गुरुवारपासून सुरू होणाऱ्या तीन दिवसीय विशेष अधिवेशनात ‘नारी शक्ती वंदन अधिनियम’मधील महत्त्वपूर्ण दुरुस्त्यांवर चर्चा होणार आहे. विशेष म्हणजे, जनगणनेची वाट न पाहता २०११ च्या आकडेवारीच्या आधारे महिला आरक्षण लागू करण्याचा केंद्र सरकारचा विचार असून, त्यामुळे २०२९ च्या लोकसभा निवडणुकीतच महिलांना ३३ टक्के आरक्षण मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या ऐतिहासिक चर्चेचे साक्षीदार होण्यासाठी देशभरातील विविध स्तरांतील महिलांना दिल्ली येथे आमंत्रित करण्यात आले आहे. शिवसेनेच्या वतीने ‘लाडकी बहीण’ योजनेच्या लाभार्थी, स्वच्छता कर्मचारी, शेतमजूर आणि बचत गटातील महिलांना निमंत्रण देण्यात आले आहे. यातील अनेक महिला पहिल्यांदाच विमान प्रवास … - [गॅस सिलिंडर ग्राहकांसाठी मोठी बातमी! बुकिंगमध्ये 2 नवे नियम लागू, लगेच वाचा काय बदललं...](https://thetime2time.com/big-news-for-gas-cylinder-customers-2-new-rules-implemented-in-booking-read-immediately-what-has-changed/): नवी दिल्ली : देशातील इंधन आणि वायू पुरवठ्याबाबत केंद्र सरकारने महत्त्वपूर्ण स्पष्टीकरण दिले आहे. मध्य-पूर्वेत वाढत असलेल्या तणावामुळे आणि होर्मुझ सामुद्रधुनीतील परिस्थितीमुळे निर्माण झालेल्या चिंतेच्या पार्श्वभूमीवर भारतातील इंधन व गॅस पुरवठा पूर्णपणे सुरक्षित आणि सुरळीत असल्याचे सरकारने सांगितले आहे. पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयानेही देशातील पुरवठा साखळीवर सतत देखरेख ठेवली जात असल्याचे स्पष्ट केले आहे. तसेच वितरण व्यवस्थेत अधिक पारदर्शकता आणि कार्यक्षमता वाढवण्यासाठी काही नवीन डिजिटल व तांत्रिक उपाययोजना लागू करण्यात आल्या असल्याची माहिती देण्यात आली आहे. केंद्र सरकारच्या अधिकृत निवेदनानुसार देशात सध्या गॅस सिलिंडरचा कोणताही तुटवडा नाही. मंत्रालयाच्या सहसचिव सुजाता शर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार, ९९ टक्के घरगुती सिलिंडरची नोंदणी … - [खासदार सुप्रिया सुळेंच्या होणाऱ्या जावयाच्या कंपनीसोबत राज्य सरकारचा मोठा करार, साडेपाच हजार कोटींची गुंतवणूक..](https://thetime2time.com/the-state-government-has-signed-a-big-deal-with-the-company-of-mp-supriya-sules-future-son-in-law/): मुंबई : प्रसिद्ध उद्योजक आणि शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांचे भावी जावई सारंग लखानी यांच्या नोव्हँरियन एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने राज्य सरकारसोबत एका महत्त्वाच्या प्रकल्पासाठी करार केला आहे. यामुळे याची सध्या चर्चा सुरु झाली आहे. हा करार 5 हजार 760 कोटी रुपयांचा आहे. लखानी घराणे हे गेल्या अनेक वर्षांपासून उद्योग क्षेत्रात आहे. याबाबत माहिती अशी की, राज्यातील वीज निर्मितीची क्षमता मोठ्या प्रमाणात वाढविण्यात येणार असून उदंचन जलविद्युत प्रकल्पातून एक लाख मेगावॅट वीज क्षमता निर्माण करण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न केले जात आहेत. या करारामुळे आता राज्यातील वीज निर्मितीची क्षमता मोठ्या प्रमाणात वाढणार असून उदंचन जलविद्युत प्रकल्पातून 1 लाख … - [पुणे जिल्ह्यात ३८६१ रुग्णांना सुमारे ३४.५३ कोटींची मदत; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दूरदृष्टीतून आरोग्यसेवेला गती...](https://thetime2time.com/about-rs-34-53-crores-provided-assistance-to-3861-patients-in-pune-district-health-services-accelerated-through/): पुणे : शासनाच्या आरोग्यविषयक विविध योजनांमधून मदत न मिळालेल्या पात्र व गरजू रुग्णांसाठी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी ‘आधार’ ठरत आहे. पुणे जिल्ह्यात आर्थिक वर्षात ३,८६१ रुग्णांना सुमारे ३४ कोटी ५३ लाख रुपयांची वैद्यकीय आर्थिक मदत वितरित करण्यात आली आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दूरदृष्टीतून जिल्हा कक्षाची स्थापना, पेपरलेस अर्ज प्रक्रिया, तातडीने अर्जाचा निपटारा करणे आदी सकारात्मक बदल करण्यात आले. त्यासोबतच सामंजस्य करार, क्राउड फंडिंग आदींच्या माध्यमातून समाजातील मदत करणारे रूग्णालय, धर्मादाय रूग्णालय, संस्था, दाते आदींच्या सहकार्य लाभत आहे. मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या कार्यपद्धतीत केलेल्या सुधारणा आणि मदतीचे विविध मार्ग उपलब्ध करून दिल्याने पारदर्शकता वाढून मदत वितरणाचा वेग लक्षणीयरीत्या वाढला आहे. … - [राज्यावर दुहेरी संकटाचा इशारा, थेट हाय अलर्ट जारी, मोठा धोका....,सतर्क राहण्याचं आवाहन](https://thetime2time.com/double-crisis-warning-for-the-state-direct-high-alert-issued-major-threat-appeal-to-be-vigilant/): पुणे : राज्यातील हवामानात सतत बदल होताना दिसत आहे. त्यामध्येच भारतीय हवामान विभागाने मोठा इशारा दिला. हवामान तज्ञ एस. डी. सानप यांनी मोठी माहिती दिली. उष्णतेसह अवकाळी पावसाचा धोका निर्माण झाला आहे. 15 एप्रिल 2026 रोजी भारतीय हवामान विभागाने राज्यासाठी गंभीर इशारा दिला आहे. एकीकडे तापमान झपाट्याने वाढत असताना दुसरीकडे वादळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आल्याने नागरिकांसाठी परिस्थिती चिंताजनक बनली आहे. पुढील चार दिवसांत राज्यात विविध ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान विभागाचा आहे. एकीकडे पारा वाढत आहे तर दुसरीकडे पावसाचा इशारा देण्यात आला. काही दिवसांपूर्वीच राज्यात अवकाळी पावसाने मोठे थैमान घातल्याचे बघायला मिळाले. त्यानंतर पुन्हा एकदा पावसाचा इशारा … - [तरुणावर आधी कोयत्याने सपासप वार; मग दगडानं डोकं ठेचून मारलं, पुण्यात अठरा वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या...](https://thetime2time.com/then-he-crushed-his-head-with-a-stone-brutal-murder-of-an-eighteen-year-old-youth-in-pune/): पुणे : विद्येचं माहरेघर असलेल्या पुण्यात पुन्हा एकदा हत्येची धक्कादायक घटना घडली आहे. विश्रांतवाडी परिसरात मध्यरात्रीच्या सुमारास गुन्हेगारीचा भयानक चेहरा समोर आला आहे. एका १८ वर्षीय तरुणाची अत्यंत क्रूरपणे हत्या करण्यात आली. जुन्या भांडणाचे पर्यवसान या भीषण हत्याकांडात झाल्याने संपूर्ण परिसरात दहशतीचे वातावरण पसरले आहे. कॉमर्स झोन भागात रात्री ११:३० ते १२:३० च्या सुमारास ही घटना घडली असून, यामुळे शहरातील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. गौरव गणेश तेलंगी (वय १८) असे हत्या झालेल्या दुर्दैवी तरुणाचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गौरव आणि आरोपींमध्ये गेल्या काही दिवसांपासून जुना वाद सुरू होता. याच वादातून आरोपींनी त्याचा काटा काढण्याचे ठरवले. … - [खरातच्या गुन्ह्याची व्याप्ती वाढली ! पुत्रप्राप्तीच्या आमिषाने महिलेवर अत्याचार, आता चौथ्या गुन्ह्यात 5 दिवसांची पोलीस कोठडी](https://thetime2time.com/the-scope-of-kharats-crime-has-increased-woman-tortured-with-the-lure-of-having-a-son-now-in-5-day-police-custody-for-the-fourth-crime/): नाशिक : लैंगिक अत्याचार, फसवणूक आणि आर्थिक गैरव्यवहारातील आरोपी भोंदू अशोक खरात याच्या गुन्ह्याची व्याप्ती दिवसेंदिवस वाढत चालली आहे. आता त्याने पुत्रप्राप्तीच्या आमिषाने एका महिलेवर अत्याचार केला असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. या चौथा गुन्ह्यात आता खरातला पाच दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, महिलांचें लैंगिक शोषण आणि अत्याचार प्रकरणात अटकेत असलेला नाशिकचा भोंदू बाबा अशोक खरात त्याच्याकडे विविध समस्यांसाठी येणाऱ्या महिलांना ‘पुत्रप्राप्ती’चे आमिष दाखवत असे. याच बहाण्याने त्याने एका महिलेशी लैंगिक अत्याचार केल्याचे विशेष तपास पथकाने न्यायालयात स्पष्ट केले. याची दखल घेत न्यायालयाने खरातला चौथ्या गुन्ह्यात पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. नाशिक सत्र न्यायालयात … - [महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी! आदित्य ठाकरे शिवसेनेचे कार्याध्यक्ष होणार? लवकरच होणार घोषणा..](https://thetime2time.com/will-aditya-thackeray-become-the-working-president-of-shiv-sena-announcement-will-be-made-soon/): मुंबई : युवासेनेचे प्रमुख आणि आमदार आदित्य ठाकरे यांच्या खांद्यावर लवकरच एका अत्यंत महत्त्वपूर्ण पदाची धुरा सोपवली जाणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. ठाकरे गटाचे आमदार आणि युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्यावर लवकरच शिवसेनेकडून मोठी जबाबदारी दिली जाण्याची शक्यता आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, आदित्य ठाकरे यांच्याकडे शिवसेनेच्या कार्याध्यक्षपदाची धुरा दिली जाणार आहे. आदित्य ठाकरे यांना पक्षाकडून 19 जून रोजी पक्षाच्या वर्धापनदिनी जबाबदारी दिली जाण्याची शक्यता आहे. यामुळे शिवसेनेतील आदित्य ठाकरे यांचे महत्त्व वाढणार असून त्यांच्याकडे मोठ्याप्रमाणावर अधिकार येतील, असे सांगितले जात आहे. दरम्यान, 2003 साली ज्या प्रकारे उद्धव ठाकरे यांना शिवसेना पक्षात कार्याध्यक्ष पदाची जबाबदारी देण्यात आली होती, अगदी तशाचप्रकारे आदित्य … - [मुंबईकरांसाठी मोठी बातमी! लोकल संदर्भात महत्त्वाचा निर्णय, आता जीवघेणी गर्दी होणार कमी...](https://thetime2time.com/an-important-decision-in-the-local-context-now-there-will-be-less-life-threatening-crowds/): मुंबई : मुंबईची जीवनवाहिनी मानल्या जाणाऱ्या लोकल रेल्वेतील प्रचंड गर्दी कमी करण्यासाठी मध्य रेल्वेने मोठं पाऊल उचललं आहे. वाढत्या प्रवासी ताणाचा विचार करून आता 15 डब्यांच्या लोकल गाड्यांची संख्या वाढवण्यावर भर देण्यात येत आहे. यासाठी दादर रेल्वे स्थानकात स्वतंत्र स्टॅबलिंग लाईन्स (उपमार्गिका) उभारण्यात येणार असून, यामुळे गाड्यांचे नियोजन अधिक प्रभावी होणार आहे. या निर्णयामुळे गर्दी कमी होऊन प्रवाशांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. सध्या मध्य रेल्वेच्या मार्गावर प्रामुख्याने बारा डब्यांच्या गाड्या धावत असल्याने पीक अवर्समध्ये प्रवाशांची मोठी गैरसोय होते. यावर उपाय म्हणून पंधरा डब्यांच्या गाड्या वाढवणे गरजेचे होते, परंतु त्यांच्या पार्किंगसाठी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील फलाट क्रमांक सात आणि … - [शेतकऱ्यांसाठी महत्वाची अपडेट!सातबारा आणि 8 अ उतारे थेट व्हॉट्सअॅपवर उपलब्ध होणार..](https://thetime2time.com/important-update-for-farmers-7th-and-8th-a-transcripts-will-be-available-directly-on-whatsapp/): पुणे : राज्यातील नागरिकांसाठी भूमी अभिलेख विभागाने मोठा दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. मागील काही वर्षापासून सातबारा उताऱ्यासह आवश्यक असलेले उतारे ऑनलाइन मिळत होते. यानंतर आता शेतकऱ्यांना हे सातबारा आणि आठ अ उतारे थेट व्हाट्सअपच्या माध्यमातून मिळणार आहेत. ही सुविधा महाभूमी संकेतस्थळावरून थेट मोबाईलवर उपलब्ध होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. भूमी अभिलेख विभागाने शेतकऱ्यांसाठी केलेल्या नवीन सुविधेनुसार, नागरिकांनी महाभूमी पोर्टलवर आपला मोबाईल क्रमांक नोंदवला की, सातबारा आणि ८ अ उतारा थेट त्यांच्या व्हॉट्सअॅपवर पाठवला जाणार आहे. त्यामुळे कागदपत्रे मिळवण्यासाठी कुठेही जाण्याची गरज राहणार नाही. त्यानुसार उत्पन्नाचा दाखला, रहिवासी प्रमाणपत्र,जन्ममृत्यू दाखला, जात प्रमाणपत्र, विवाह प्रमाणपत्र तसेच शैक्षणिक प्रमाणपत्र … - [महाराष्ट्रात उष्णतेचा कहर! अनेक जिल्ह्यात पारा 40° अंशाच्या वर, तापमानाचा भडका उडणार..](https://thetime2time.com/heatwave-wreaks-havoc-in-maharashtra-temperatures-will-soar-as-mercury-crosses-40c-in-many-districts/): पुणे: महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून अनेक जिल्ह्यांमध्ये तापमान वाढीचा जोरदार फटका बसत आहे.भारतीय हवामान विभागाच्या अहवालानुसार काही जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा अधिक तापमानाची नोंद झाली आहे. आज, 15 एप्रिल 2026 रोजी राज्याच्या अनेक भागांत तापमानाचा पारा 40 अंशांच्या पार गेला आहे. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, विदर्भातील अकोला, अमरावती आणि यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये उष्णतेची तीव्र लाट असून अकोल्यात 43.8 अंश सेल्सिअस इतक्या उच्चांकी तापमानाची नोंद झाली आहे. मराठवाड्यातही उष्णतेचा भडका उडला आहे. यापूर्वी गेल्या काही दिवसात अवकाळी पावसाने दिलेल्या दणक्याने थोडा नागरिकांना दिलासा मिळाला होता.पण पुन्हा तापमानात वाढ झाल्याने नागरिक हैरान झाले आहेत. जळगाव आणि मालेगाव हे राज्यातील सर्वाधिक उष्ण शहरापैकी एक … - [सुनेत्रा पवारांसाठी आता रोहित पवार मैदानात, आजपासून बारामतीत प्रचार सुरू, दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार?](https://thetime2time.com/campaigning-starts-in-baramati-from-today-will-both-nationalists-come-together/): बारामती : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांचे विमान अपघातात दुःखद निधन झाले. यानंतर आता बारामती विधानसभा पोटनिवडणूक लागली असून उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या मैदानात उतरले आहेत. अनेकांनी प्रयत्न करून देखील ही निवडणूक बिनविरोध झाली नाही. मात्र प्रमुख पक्ष्यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने सुनेत्रा पवार यांचा विजय एकतर्फी होणार हे निश्चित आहे. असे असताना सुनेत्रा पवार यांनी प्रचार सुरु केला आहे. आता आजपासून शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी देखील बारामतीत लोकांच्या भेटीगाठी घेत प्रचार सुरू केला आहे. आज अजित पवार यांचे मूळ गाव असलेल्या काटेवाडी येथील मारुतीरायाचे दर्शन घेऊन रोहित पवार यांनी प्रचाराचा शुभारंभ केला. यामुळे दोन्ही राष्ट्रवादीचे … - [पुणे-सोलापूर महामार्गावरील नायगाव व कुंजीरवाडी चौकातील सध्याचे दोन्ही धोकादायक दुभाजक कायमस्वरूपी बंद; पोलिस प्रशासन व लोकप्रतिनिधी यांच्या पाठपुराव्याला यश...](https://thetime2time.com/both-the-existing-dangerous-dividers-at-naigaon-and-kunjirwadi-intersections-on-the-pune-solapur-highway-have-been-permanently-closed/): लोणी काळभोर : पुणे-सोलापूर महामार्गावरील नायगाव व कुंजीरवाडी चौकातील सध्याचे दोन्ही धोकादायक दुभाजक कायमस्वरूपी बंद करण्यात आले आहेत. अपघातांचा धोका कमी होऊन प्रवाशांचा वेळ वाचणार आहे. प्रशासनाने सोमवारी प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली असून या नव्या नियोजनामुळे महामार्गावरील तसेच वारंवार होत असलेल्या वाहतूक कोंडीच्या समस्येला कायमस्वरूपी पूर्णविराम मिळणार आहे. या महामार्गावरील नायगाव चौक आणि कुंजीरवाडीकडे जाणारा चौकांमध्ये मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत होती. सकाळी आणि संध्याकाळी वाहनांच्या रांगा लागत होत्या. परिसरातील नर्सरी, सिमेंट पाईप कंपन्या आणि इतर उद्योगांमुळे होणारी अवजड वाहने कोंडीत भर घालत होती. ही समस्या सोडविण्यासाठी स्थानिक नागरिक वारंवार पाठपुरावा करत होते. वाहतूक शाखेच्या सूचनेनुसार, नायगाव फाटा आणि कुंजीरवाडी … - [गोरेगाव नेस्को ड्रग्ज प्रकरणात महत्वाची अपडेट!ड्रग्सच्या सहा ते सात टॅबलेट जप्त, आतापर्यंत सहा आरोपींना अटक..](https://thetime2time.com/important-update-in-the-goregaon-nesco-drugs-case-six-to-seven-tablets-of-drugs-seized-six-accused-arrested-so-far/): मुंबई :मुंबईतील गोरेगाव येथील नेस्को एक्झिबिशन सेंटरमध्ये आयोजित एका लेट-नाईट टेक्नो म्युझिक कॉन्सर्टमध्ये तिघांपैकी दोघांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली होती. त्यापैकी एक जण रुग्णालयात उपचार घेत आहे. आता याबाबत महत्वाची माहिती समोर आली आहे.पोलिसांनी याप्रकरणी सहा आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत.तसेच आरोपींकडून एकूण सहा ते सात ड्रग्सच्या टॅबलेट्स जप्त केल्या आहेत. गोरेगाव पूर्वेकडील नेस्को एक्झिबिशन सेंटरमध्ये 11 तारखेला म्युझिक कॉन्सर्टचे आयोजन करण्यात आले होते. हा कार्यक्रम नेस्कोच्या पाच नंबर हॉलमध्ये पार पडला. या कॉन्सर्टसाठी प्रत्येकी दोन हजार रुपयांची एन्ट्री फी आकारण्यात आली होती.ड्रग्स घेतलेल्या तिघांपैकी दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला असून शीतल नावाची विद्यार्थिनी सध्या रुग्णालयात उपचार घेत आहे. तपासा दरम्यान … - [अमरावती अत्याचार प्रकरणात मोठी अपडेट! 180 तरुणींचे लैंगिक शोषण करणाऱ्या मोहम्मदला अटक, एमआयएमचा पदाधिकारी असल्याची माहिती...](https://thetime2time.com/big-update-in-amravati-atrocity-case-mohammed-who-sexually-abused-180-young-women-arrested-information-that-he-is-an-mim-office-bearer/): पुणे : नाशिकचा भोंदूबाबा अशोक खरात याने शेकडो महिलांचे लैंगिक शोषण केल्याचे प्रकरण ताजे असतानाच अमरावतीत एका तरुणाने 180 तरुणींचे लैंगिक शोषण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. या प्रकरणात आता महत्त्वाची माहिती समोर आली आहे. आरोपी मोहम्मद अयाज मोहम्मद तनवीर याला पोलिसांनी अटक केली आहे. हा आरोपी एमआयएम पक्षाचा पदाधिकारी असल्याचा दावा करण्यात येत आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, अमरावतीच्या परतवाडा शहरातील मोहम्मद अयाज मोहम्मद तनवीर या तरुणाने अनेक युवतींना प्रेमाच्या जाळ्यात ओढून ब्लॅकमेल करून त्यांच्यावर अत्याचार केल्याचा आरोप आहे.या तरुणाने 180 तरुणींचे लैंगिक शोषण करून 350 व्हिडिओ व्हायरल केल्याचा गंभीर आरोप भाजप खासदार अनिल बोंडे यांनी केला. त्यानंतर सूत्रे फिरवून … - [लेखी आश्वासनानंतर आमरण उपोषण स्थगित, कदमवाकवस्तीतील आंदोलन यशस्वी](https://thetime2time.com/fast-to-death-suspended-after-written-assurance-protest-in-kadamwak-settlement-successful/): लोणी काळभोर : हवेली तालुक्यातील कदमवाकवस्ती परिसरातील अतिवृष्टीग्रस्त नागरिकांना नुकसानभरपाई मिळावी या मागणीसाठी माजी उपसरपंच राजश्री उदय काळभोर यांनी सुरू केलेले आमरण उपोषण प्रशासनाच्या लेखी आश्वासनानंतर स्थगित करण्यात आले. अप्पर तहसीलदार तृप्ती कोलते-पाटील यांनी पाठवलेल्या शिष्ट मंडळाने उपोषणस्थळी भेट देत सकारात्मक भूमिका मांडली आणि आवश्यक कार्यवाहीचे लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलनकर्त्यांनी उपोषण मागे घेतले. या शिष्टमंडळात नायब तहसीलदार मयुर बनसोडे, मंडल अधिकारी लक्ष्मण बांडे तसेच ग्राम महसूल अधिकारी महेश वाघमारे यांचा समावेश होता. त्यांनी बाधित नागरिकांना नुकसानभरपाई देण्यासाठी प्रस्ताव पाठविण्यात आल्याची माहिती देत लवकरच मदत मिळेल, असे स्पष्ट केले.उपोषणाला लोणी काळभोर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक प्रशांत काळभोर यांनी पाठिंबा दर्शवला. … - [खरात प्रकरणी नाशिकचे IG वादाच्या भोवऱ्यात! अंजली दमानियांकडून व्हिडिओ ट्विट, तब्बल 18 फोन कॉल अन्...](https://thetime2time.com/nashiks-ig-in-a-whirlwind-of-controversy-over-kharat-case-video-tweet-from-anjali-damania-as-many-as-18-phone-calls-and/): मुंबई : महिलांचें लैंगिक शोषण आणि अत्याचार प्रकरणात अटकेत असलेला नाशिकचा भोंदू बाबा अशोक खरात याच्या काळ्या कारनाम्याची व्याप्ती आता वाढतच आली आहे.राज्यातील आयएएस अधिकाऱ्यापाठोपाठ दोन महिला पोलीस अधिकारी खरातच्या संपर्कात होत्या. त्यानंतर आता नाशिकचे पोलीस महानिरीक्षक दत्ता कराळे यांच्याशी कनेक्शन असल्याचा दावा सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केला आहे.त्यामुळे या प्रकरणाला आता वेगळे वळण मिळाले आहे. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी सोशल मीडियावर व्हिडिओ ट्विट करत नाशिकचे पोलीस महानिरीक्षक दत्ता कराळे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.खरात प्रकरणी त्यांची देखील चौकशी विभागीय दक्षता विभागांकडून झाली पाहिजे, अशी मागणी देखील दमानिया यांनी केली आहे. त्यांचे देखील थोडे थोडके नाही तर तब्बल … - [सोन्याच्या भावात यू टर्न ! प्रति तोळा किती रुपयांची घसरण? आजचा 24k दर काय..](https://thetime2time.com/u-turn-in-gold-price-how-much-rupees-has-fallen-per-tola-what-is-the-24k-rate-today/): पुणे : इराण – इस्राईलच्या युद्धविरामाच्या घोषणेनंतर सराफा बाजारात सोन्याचे भाव गेल्या काही दिवसापासून चढ-उतार होत आहे.. आज 14 एप्रिल 2026 रोजीही सोने आणि चांदीच्या भावात मोठा बदल झाला आहे.24 कॅरेट सोन्याचा भाव प्रति दहा ग्रॅम 390 रुपयांनी आणि 22 कॅरेट सोन्याचा भाव 360 रुपयांनी स्वस्त झाला आहे. दिल्लीत 24 कॅरेट 1,52,600 22 कॅरेट 1,39,890 18 कॅरेट 1,14,480 भाव सोन्याचा आहे. तर दुसरीकडे मुंबईत 24 कॅरेट सोन्याचा भाव 1,52,450, 22 कॅरेट सोन्याचा भाव 1,39,740 तर 18 कॅरेट सोन्याचा भाव 1,14,330 आहे. कोलकाता येथे 24 कॅरेट सोन्याचा भाव 1,52,450 22 कॅरेट सोन्याचा भाव 1,39,740 आणि 18 कॅरेट सोन्याचा भाव 1,14,330 आहे. … - [सरकारी अधिकाऱ्यांना पगार पुरेना! अकोल्यात जिल्हाधिकाऱ्यावर लाच मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल](https://thetime2time.com/government-officials-not-getting-enough-salary-case-registered-against-district-magistrate-in-akola-for-demanding-bribe/): पुणे : अकोला जिल्ह्यातील एका अप्पर अधिकाऱ्याने खाणी सुरु ठेवण्यासाठी लाच मागितल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. खाण मालकांनी दिलेल्या तक्रारीनंतर हा प्रकार उघडकीस आला. संबंधित अधिकाऱ्याविरोधात BNS कायद्यांतर्गत एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकारामुळे लाच घेणाऱ्या अधिकाऱ्यांना ताबडतोब निलंबन करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, प्रमोद गायकवाड असे या अधिकाऱ्याचे नाव आहे. या अधिकाऱ्याने गौण खनिजाच्या खाणी, गिट्टी आणि दगड खाणी सुरू ठेवण्यासाठी प्रत्येकी 15000 रुपयांची मागणी तसेच धमकी दिल्याचा आरोप खाण मालकांनी केला होता.त्याच्या विरोधात पुरावे म्हणून खान मालकांनी ऑडिओ क्लिप्स देखील सादर केले.मात्र अतिरिक्त जिल्हाधिकारी प्रमोद गायकवाड यांनी हे सर्व … - [संतोष देशमुखानंतर मस्साजोगच मैदान कोण मारणार? पत्नी अश्विनी देशमुखांविरोधात चार अर्ज दाखल..](https://thetime2time.com/after-santosh-deshmukh-who-will-fight-in-the-same-field-four-applications-filed-against-wife-ashwini-deshmukh/): बीड : बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर मस्साजोगमध्ये सरपंच पदाची निवडणूक जाहीर करण्यात आली आहे. या निवडणुकीसाठी त्यांच्या पत्नी अश्विनी देशमुख यादेखील निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या आहेत.आता त्यांच्या विरोधात इतर चार जणांनी शड्डू ठोकला आहे.त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध होईल का, याची शंका निर्माण झाली आहे. सरपंचपदासाठी अर्ज दाखल केलेल्या उमेदवारांमध्ये अश्विनीताई देशमुख, स्वरूपानंद देशमुख, संजीवनी देशमुख, पंजाब देशमुख आणि करुणा स्वरूपानंद देशमुख यांचा समावेश आहे एकाच कुटुंबातील किंवा जवळच्या नात्यातील उमेदवारांनी अर्ज भरल्यामुळे ही निवडणूक चुरशीची होणार की समन्वयाने मार्गी लागणार, याकडे संपूर्ण गावाचे लक्ष लागले आहे. बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोग ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाच्या पोटनिवडणुकीसाठी राजकीय वातावरण तापू लागले … - [पुण्यात विद्युत धक्क्याने माजी सरपंचासह सख्या भावाचा मृत्यू, रात्री उशिरा सापडली डेडबॉडी.](https://thetime2time.com/former-sarpanch-and-his-close-friend-died-of-electric-shock-in-pune-dead-body-found-late-at-night/): पुणे : पुणे जिल्ह्याच्या राजगड तालुक्यात शेतीच्या कामासाठी गेलेल्या दोन सख्ख्या भावांचा मृत्यू झाला असल्याची हृदय द्रावक घटना समोर आली आहे.विजेचा शॉक बसून या दोन्ही भावांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, दामाजी भाऊराव गायकवाड आणि दत्तात्रय भाऊराव गायकवाड असे मृत झालेल्याची नावे आहेत. हे दोन्ही भाऊ गुंजवणी धरणाच्या फुगवटा क्षेत्रात शेतीसाठी पाण्याची विद्युत मोटार बसवण्याचे काम करत होते. मात्र दुरुस्त करण्याचे काम सुरू असताना अचानक यंत्रणेत विद्युत प्रवाह उतरला आणि दोघांनाही जोरदार शॉक लागला आणि दोघांचा जागीच मृत्यू झाला. दामाजी गायकवाड हे निव्ही-घेवंडे ग्रुप ग्रामपंचायतीचे माजी सरपंच म्हणून कार्यरत होते, त्यामुळे परिसरात त्यांचे मोठे नाव होतं पण … - [नाशिकनंतर अमरावती हादरलं! 180 तरुणींच लैंगिक शोषण अन् 50 व्हिडिओ व्हायरल, भाजप खासदाराची थेट अधीक्षकाकडे तक्रार..](https://thetime2time.com/after-nashik-amravati-was-shaken-180-young-women-were-sexually-abused-and-50-videos-went-viral-bjp-mp-complained-directly-to-the-superintendent/): अमरावती : नाशिकचा भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणांन राज्यातील वातावरण ढवळून निघाल असताना आता अमरावतीतील हिंदू -मुस्लिम तरुणींचे लैंगिक शोषण केल्याची घटना उघडकीस आली आहे. भाजपचे खासदार अनिल बोंडे यांनी अमरावती जिल्ह्यातील परतवाडा येथे एका तरुणाने 180 तरुणीचें लैंगिक शोषण केल्याचा आरोप केला आहे. त्यानी याप्रकरणी अमरावती ग्रामीण पोलिस अधीक्षक विशाल आनंद यांची भेट घेऊन लेखी तक्रार दाखल केली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, अमरावती जिल्ह्यातील परतवाडा परिसरात एका तरुणाने 180 तरुणींना प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्यांची लैंगिक शोषण केले आहे आणि सुमारे 350 अश्लील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केले आहेत. याप्रकरणी खासदार अनिल बोंडे यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी एसआयटी … - [जमिनीच्या वादातून वळतीत शेतकऱ्यावर जीवघेणा हल्ला; उरुळी कांचन पोलीस ठाण्यात चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल](https://thetime2time.com/farmer-fatally-attacked-over-land-dispute-case-registered-against-four-people-at-uruli-kanchan-police-station/): उरुळी कांचन : जमिनीवरील वादातून शेतकऱ्यावर धारदार शस्त्रांनी जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना वळती गावात घडली असून, याप्रकरणी उरुळी कांचन पोलीस ठाण्यात चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी अरविंद मच्छींद्र कुंजीर (वय ५०, रा. वळती, ता. हवेली) हे १२ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी सुमारे ६ वाजण्याच्या सुमारास आपल्या शेतातील गट नं. ३२८ मध्ये मिरचीच्या रोपांना पाणी देत होते. यावेळी पूर्वी तोडलेल्या बांधावरील झाडांच्या कारणावरून वाद निर्माण झाला. या वादातून आरोपी संभाजी एकनाथ कुंजीर (वय ४२), शैला संभाजी कुंजीर (वय ३६, दोन्ही रा. वळती, ता. हवेली) तसेच दिनेश शांताराम म्हस्के (वय ३४) व उमेश शांताराम … - [पुण्यात 17 एप्रिलपासून नियम बदलणार! HSRP प्लेट आता असणार अनिवार्य , न बसवणाऱ्यांना 10000 रुपयांचा दंड..](https://thetime2time.com/rules-will-change-in-pune-from-april-17-hsrp-plate-will-now-be-mandatory-those-who-do-not-install-it-will-be-fined-rs-10000/): पुणे: सरकारने हाय सिक्युरिटी रजिस्टर प्लेटसंदर्भात अत्यंत कडक पावले उचलली असून पुण्यात 17 एप्रिलपासून HSRP नंबर प्लेट अनिवार्य करण्यात आली आहे. ज्या वाहनांकडे विशेष नंबर प्लेट नसेल त्यांच्यावर आरटीओ आणि वाहतूक पोलीस कारवाई करणार आहेत. यामुळे वाहनधारकांना दहा हजार रुपये दंडाचा फटका बसणार आहे. पुण्यात येत्या शुक्रवारपासून विना HSRP प्लेटच्या गाड्यांना 10000 रुपयांपर्यंतचा दंड आकारला जाऊ शकतो. त्याशिवाय एचएसआरपी नंबर प्लेट नसल्यास गाडीशी संबंधित आरटीओची कामे, विम्याचे नूतनीकरण आणि कागदपत्रांची पडताळणी अशा महत्त्वाच्या कामांमध्ये अडथळे येऊ शकतात. त्यामुळे आर्थिक दंड वाचवण्यासाठी वाहनधारकांना नंबर प्लेट बसवणे अनिवार्य आहे. वाहनधारकांना HSRP या नंबरप्लेटसाठी अर्ज करायचं असेल तर त्यानी https://transport.maharashtra.gov.in/ZoneWiseWebsiteRedirect.html यावर ऑनलाइन ऑर्डर … - [खरातचा गेमओव्हर! ईडीकडून तब्बल 13 तास चौकशी, मर्सिडीज जप्त, बँक खाती गोठवली](https://thetime2time.com/kharats-game-over-ed-questions-him-for-13-hours-seizes-mercedes-freezes-bank-accounts/): पुणे: अनेक महिलांना फसवून त्यांच्यावर लैंगिक अत्याचार करणारा नाशिक येथील भोंदूबाबा अशोक खरात याच्या मुसक्या आवळण्यास तपास यंत्रणांनी सुरुवात केली आहे. या प्रकरणात आता ईडीने एन्ट्री केली असून तब्बल तेरा तासाहून अधिक वेळ अशोक खरातची चौकशी केली. यात ईडीच्या हाती मोठ घबाड सापडल्याची माहिती आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, महिलांची लैंगिक शोषण आणि अत्याचार करणारा खरात याच्या तृप्तबाला घराची ईडीकडून तेरा तासांपासून झाडाझडती सुरु होती. या कारवाईमध्ये खरात याची आलिशान मर्सिडीज गाडी ED कडून सील करण्यात आली आहे. तसेच आत्तापर्यंत 100 पेक्षा जास्त दस्तऐवजांची तपासणी ED कडून करण्यात आली आहे. खरातच्या घराच्या झाडाझडती दरम्यान जवळपास 10 कोटींच्या मालमत्तेची कागदपत्रांच्या आधारे ओळख … - [मुंबईत लाईव्ह म्युझिक कॉन्सर्टला गालबोट! ड्रग्जच्या ओव्हरडोसनं विद्यार्थ्यांचा मृत्यू ; 5 जणांना अटक](https://thetime2time.com/live-music-concert-in-mumbai-goes-awry-students-die-of-drug-overdose-5-arrested/): मुंबई : मुंबईतील लाईव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रगचा ओव्हरडोस झाल्याने दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला असल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या मृता मध्ये एक तरुण आणि एका तरुणीचा समावेश आहे. याप्रकरणी पोलिसांनी 5 जणांना अटक केली असून ड्रग्ज पुरवठ्याचा तपास सुरू आहे. या घटनेने संताप व्यक्त केला जात असून नाईट टेक्नो म्युझिक कॉन्सर्टला गालबोट लागला आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, मुंबईतील गोरेगाव येथील नेस्को एक्झिबिशन सेंटर मध्ये आयोजित एका लेट-नाईट टेक्नो म्युझिक कॉन्सर्ट मध्ये उच्चशिक्षित एमबीए विद्यार्थ्यांचा अति अमली पदार्थाच्या सेवनामुळे मृत्यू झाल्याच समोर आला आहे. या प्रकारामुळे शहरात मोठी खळबळ उडाली असून ड्रग्जचे जाळे थेट कॉलेज विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचले आहे का? असा … - [खरात भोवतीचा फास आवळणार! प्रतिभा चाकणकरांची तब्बल 8 तास पोलीस ठाण्यात चौकशी, केले गंभीर आरोप..](https://thetime2time.com/the-noose-around-kharat-will-be-tightened-pratibha-chakankar-was-questioned-for-8-hours-at-the-police-station-serious-allegations-were-made/): पुणे : महिलांचे लैंगिक शोषण आणि अत्याचार प्रकरणात अटकेत असलेला नाशिकचा भोंदू बाबा अशोक खरात करण्याची व्याप्ती भयानक वाढत चालली आहे. या प्रकरणानं अडचणीत आलेल्या रूपाली चाकणकर यांच्या भगिनी प्रतिभा चाकणकर यांची देखील कसून चौकशी केली जात आहे.आज त्यांची शिर्डी पोलिस ठाण्यात तब्बल आठ तास चौकशी झाली आहे. या चौकशी त्यांनी खरात वर गंभीर आरोप केले आहेत. त्यामुळे त्याच्या अडचणीत आता आणखीन वाढ झाली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, प्रतिभा चाकणकर यांची पोलीस ठाण्यातसमता पतसंस्थेत असलेल्या खात्यांसंदर्भात चौकशी झाली असून मुलगा चिन्मय याचाही झाला जबाब नोंदवण्यात आला आहे. समता पतसंस्थेत प्रतिभा चाकणकर यांच्या नावावर दोन खाते तर मुलाच्या नावावरही दोन खाते … - [पुणे हादरलं! प्राचार्याने केला पीएचडीच्या विद्यार्थिनीचा विनयभंग, आत्महत्येपूर्वीची धक्कादायक सुसाईड नोट समोर..](https://thetime2time.com/pune-shocked-principal-molested-phd-student-shocking-suicide-note-before-suicide-revealed/): पुणे : विद्येचे माहेरघर अशी ओळख असलेल्या पुण्यात पीएचडी करणाऱ्या विद्यार्थिनीचा शिकवणाऱ्या प्राध्यापकांनेच विनयभंग केला असल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या विद्यार्थिनीने या त्रासाला कंटाळून आत्महत्या केली असून आत्महत्या पूर्वी लिहिलेली सुसाईड नोट हाती लागली आहे. या प्रकरणाने सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे. समोर आलेल्या माहितीनुसार,संबंधित तरुणी बॉटनी या विषयात बोटॅनिकल सर्व्हे ऑफ इंडिया येथे पीएचडी करीत होती.या बोटॅनिकल सर्व्हे ऑफ इंडियाचा प्राध्यापक असणाऱ्या सहाय्यक संचालक डॉ. ए. बिन्नियमिन हा 2025 पासून तिच्याशी अनैतिक प्रकार, गैरवर्तन आणि मानसिक त्रास देत होता.त्याच्या या त्रासाला कंटाळून तरुणीने आत्महत्या केली असल्याचे चिठ्ठीत लिहिले आहे.याप्रकरणी आरोपी बिन्नियमिनला पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. … - [अशोक खरातच्या कारनाम्याची व्याप्ती भयानक! संपर्कातील तब्बल 1825 लोकांची नावे उघड होणार?](https://thetime2time.com/the-scope-of-ashok-kharats-exploits-is-terrifying-will-the-names-of-as-many-as-1825-people-in-contact-be-revealed/): पुणे : नाशिकचा भोंदू बाबा अशोक खरात यांच्या लैंगिक अत्याचार व फसवणुकीचे धक्कादायक कारनामे समोर आले आहेत. सध्या खरात पोलीस कोठडीत असून या प्रकरणाची विशेष तपास पथकाकडून कसून चौकशी केली. आता या प्रकरणाची व्याप्ती इतकी वाढली आहे की सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी खरातच्या संपर्कात असलेल्या 1825 लोकांशी नावे उघड करण्याचा दावा केला आहे. त्यामुळे अनेकांचे धाबे दणाणले आहेत. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया या पत्रकार परिषदेतून अनेक खुलासे करणार आहेत.त्यानी असं म्हटलं आहे की,अशोक खरातचे सर्व कारनामे मी सांगणार आहे. आताच्या घटकेला माझ्याकडे जी माहिती आणि एक्सेलशीट आहे, त्यात एकूण 1825 नंबर आहेत. ज्यांनी अशोक खरातला कॉल केले आणि अशोक … - [प्रसिद्ध गायिका आशा भोसलेंच्या निधनानंतर पुण्यात बंधू हृदयनाथ मंगेशकर करणार घोषणा..](https://thetime2time.com/brother-hridaynath-mangeshkar-will-make-an-announcement-in-pune-after-the-death-of-famous-singer-asha-bhosle/): पुणे : भारतीय संगीत क्षेत्राचा एक सुवर्णकाळ संपला असून ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचं काल वयाच्या 93 व्या वर्षी निधन झालं. शेवटच्या श्वासापर्यंत आशा भोसले या गात होत्या आणि सर्वांना पुन्हा पुन्हा त्यांच्या आवाजाच्या प्रेमात पाडत होत्या. त्यांच्या निधनानंतर आता बंधू हृदयनाथ मंगेशकर मोठी घोषणा करणार असल्याची माहिती समोर आली आहे. आशा भोसले यांचा जन्म प्रसिद्ध शास्त्रीय गायक आणि नाट्य कलाकार पंडित दीनानाथ मंगेशकर यांच्या घरी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव पंडित दीनानाथ मंगेशकर होते ते स्वतः गायक होते. त्यांच्या आईचे नाव शेवंती होते, त्या गृहिणी होत्या. आशा ताई पाच भावंडांमध्ये तिसऱ्या क्रमांकावर होत्या. त्यांच्या मोठ्या बहिणी लता मंगेशकर आणि मीना … - [ज्येष्ठ पत्रकार प्रकाश भोईटे यांचे निधन; कर्करोगाच्या दुर्धर आजाराची झुंझ अखेर अपयशी...](https://thetime2time.com/senior-journalist-prakash-bhoite-passes-away-his-battle-with-terminal-cancer-finally-ends-in-failure/): पुणे: पुणे श्रमिक पत्रकार संघ व पुणे पत्रकार प्रतिष्ठानचे माजी अध्यक्ष आणि पुणे जिल्हा नियोजन मंडळाचे माजी सदस्य, ज्येष्ठ पत्रकार प्रकाश ज्ञानेश्वर भोईटे (वय ६३ वर्ष ) यांचे सोमवारी (दि.१३ एप्रिल) दुपारी पुणे येथे उपचार चालू असतानाच प्रदीर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर पुरंदर तालुक्यातील कोथळे या त्यांच्या मूळगावी कऱ्हा नदीच्या काठावर सोमवारी रात्री आठ वाजता अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. त्यांच्या मागे पत्नी, एक मुलगा, वडील आणि तीन भाऊ असा परिवार आहे. प्रकाश भोईटे यांनी दैनिक पुढारी, देशदूत, ऐक्य, पुण्यनगरी, देशोन्नती या वृत्तपत्रांमध्ये प्रदीर्घकाळ वार्तांकन केले. सध्या ते दैनिक केसरीमध्ये कार्यरत होते. शेतकरी संघटनेचे नेते शरद जोशी यांच्याबरोबर त्यांनी काम … - [महसूलचा कारभार लोकाभिमूख, गतिमान आणि पारदर्शक निर्णय; महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत लोणीकंदला महाराजस्व अभियान....](https://thetime2time.com/lonikandala-maharajswam-abhiyan-in-the-presence-of-revenue-minister-chandrashekhar-bawankule/): पुणे : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली ‘विकसित भारत-२०४७’ करण्याच्या संकल्प करण्यात आलेला आहे; ‘विकसित महाराष्ट्राच्या’ माध्यमातून या संकल्पपुर्तीच्यादृष्टीने समाजातील शेवटच्या घटकाच्या कल्याणासाठी राज्य शासन विविध लोककल्याणकारी योजना राबवित आहे. त्याअनुषंगाने राज्यशासनाच्यावतीने लोकाभिमूख, गतिमान आणि पारदर्शक निर्णय घेण्यात येत आहे, असे प्रतिपादन महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले. छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत लोणीकंद येथे आयोजित समाधान शिबारात ते बोलत होते. यावेळी विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, अपर जिल्हाधिकारी सतीश राऊत, उप विभागीय अधिकारी यशवंत माने, अपर तहसीलदार तृप्ती कोलते पाटील, पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक प्रदीप कंद, जिल्हा परिषदेचे सदस्य किरण साकोरे, हवेली पंचायत समिती सभापती युवराज काकडे … - [राज्य सरकारचा धडाकेबाज निर्णय! सरकारी नोकर भरती प्रक्रियेत सुधारणा, MPSC मध्ये तिपटीने वाढ, तरुणांना दिलासा...](https://thetime2time.com/improvement-in-government-job-recruitment-process-threefold-increase-in-mpsc-relief-for-youth/): मुंबई : राज्यातील जनतेसाठी मोठा दिलासा देणारे निर्णय आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आले. या बैठकीत जनहित आणि प्रशासकीय सुधारणा यावर विशेष भर देण्यात आला.महत्त्वाच्या निर्णयांमध्ये शासकीय भरती प्रक्रिया अधिक सुलभ आणि पारदर्शक करण्याचा निर्णय घेण्यात आला असून त्यामुळे तरुणांना मोठा दिलासा मिळणार आहे. याशिवाय राज्यातील आरोग्य व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी विविध उपाययोजना जाहीर करण्यात आल्या आहेत. रुग्णालयांमध्ये सुविधा वाढवणे, वैद्यकीय कर्मचाऱ्यांची संख्या वाढवणे आणि ग्रामीण भागात आरोग्य सेवा पोहोचवण्यावर भर देण्यात आला आहे. तसेच प्रादेशिक विकासाला गती देण्यासाठी विविध विकासकामांना मंजुरी देण्यात आली असून पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा करण्यावर सरकारचा भर असल्याचे स्पष्ट झाले आहे. या निर्णयांमुळे राज्याच्या सर्वांगीण विकासाला … - [कंत्राटदारांच्या कामबंद आंदोलनाला ब्रेक! तब्बल 9000 कोटींची अतिरिक्त तरतूद, साताऱ्यात मंत्री शिवेंद्रसिंहराजेभोसले यांचे मोठे निर्णय](https://thetime2time.com/break-in-the-contractors-work-stoppage-additional-provision-of-rs-9000-crores-big-decision-by-minister-shivendrasinh-rajebhosale-in-satara/): पुणे : राज्य शासनाच्या सर्व विभागातील लहान मोठे कंत्राटदार, सुशिक्षित बेरोजगार, स्थापत्य अभियंत्यानी सुरू केलेल्या कामबंद आंदोलनाला अखेर ब्रेक लागला असून सातारा येथे झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत कामगारांसंबंधीत सकारात्मक निर्णय घेण्यात आले आहेत. सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या सातारा येथील निवासस्थानी झालेल्या बैठकीत राज्यभरातील आंदोलन केलेल्या कंत्राटदारांच्या प्रलंबित देयकांसह विविध मागण्यांवर सकारात्मक निर्णय घेण्यात आले. बैठकीत राज्यातील प्रलंबित देयकांसाठी 19 हजार कोटींच्या बजेटव्यतिरिक्त आणखी 9 हजार कोटींची अतिरिक्त तरतूद करण्याचा निर्णय घेण्यात आला. बैठकीतील महत्त्वाचे निर्णय– * सध्या सुरू असलेल्या व अपूर्ण कामांना कोणत्याही अटीशिवाय मार्च 2027 पर्यंत मुदतवाढ देणे. * 1.5 कोटींच्या आतील कामांमध्ये 33 टक्के सुशिक्षित बेरोजगार अभियंते … - [सुनेत्रा पवारांची तक्रार अन् फडणवीसांचा तातडीचा निर्णय; प्रशासनाला ‘हे’ आदेश जारी...](https://thetime2time.com/sunetra-pawars-complaint-and-fadnavis-urgent-decision-this-order-issued-to-the-administration/): पुणे : बारामती येथे पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापले आहे. सुनेत्रा पवार महायुतीच्या उमेदवार म्हणून मैदानात उतरल्या असतानाच आता नवा वाद समोर आला आहे. पुणे महापालिकेच्या क्षेत्रीय कार्यालयांच्या पुनर्रचनेवरून मोठा राजकीय संघर्ष उफाळून आला आहे. याच मुद्द्यावरून सुनेत्रा पवार यांनी थेट देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार दाखल केली आहे. सुनेत्रा पवार यांनी पत्राद्वारे प्रशासकीय निर्णय प्रक्रियेत राजकीय हस्तक्षेप झाल्याचा गंभीर आरोप केला असून या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणीही केली आहे. या घडामोडींमुळे बारामती पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकारण आणखी चिघळण्याची चिन्हे दिसत आहेत. पुणे महापालिका निवडणुकीनंतर प्रशासनाने शहरातील 15 क्षेत्रीय कार्यालयांची पुनर्रचना केली असली, तरी या निर्णयावरून आता वाद निर्माण झाला आहे. … - [रेशन कार्डधारकांना रॉकेल किती रुपये दराने मिळणार? महत्वाची माहिती आली समोर...](https://thetime2time.com/at-what-rate-will-ration-card-holders-get-kerosene-important-information-has-come-to-light/): पुणे : गेल्या महिन्यापासून सुरू असलेल्या इराण -इस्राईलच्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर सरकारने गॅस तुटवडा होऊ नये म्हणून रेशन कार्डधारकांना रॉकेल देण्याचा निर्णय घेतला होता. या युद्धविरामाच्या घोषणेनंतर आता सुमारे 62 रुपये प्रति लिटर या दराने रॉकेल उपलब्ध होणार असल्याची माहिती समोर आली आहे.या रॉकेल पुरवठ्यासाठी जिल्ह्यात तीन घाऊक विक्रेत्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, पुणे जिल्ह्यासाठी 2 लाख 4 हजार लिटर रॉकेलचा कोटा निश्चित करण्यात आला आहे.जिल्हा प्रशासनाने तालुकानिहाय रॉकेलचा कोटा निश्चित केला आहे. यामध्ये बारामती तालुक्याला सर्वाधिक 33 हजार लिटर रॉकेल देण्यात येणार आहे, तर इंदापूर तालुक्यासाठी 27 हजार लिटरचा पुरवठा होणार आहे.उपलब्ध कोटा मर्यादित असल्यामुळे नगरपालिका क्षेत्र … - [अशोक खरात प्रकरणात ईडीची एन्ट्री!पहाटे नाशिकसह पुण्यात 11 ठिकाणी छापा, फार्महाऊसवरही सर्च ऑपरेशन](https://thetime2time.com/ed-enters-ashok-kharat-case-raids-at-11-places-in-pune-including-nashik-in-the-morning-search-operation-also-at-farmhouse/): पुणे : महिलांचे लैंगिक शोषण आणि अत्याचार प्रकरणात अटकेत असलेल्या नाशिकच्या भोंदू बाबाचे फासे आता फिरले आहेत. सध्या अशोक खरात हा पोलीस कोठडीत आहेत. मात्र या खरात प्रकरणात ईडीची एन्ट्री झाली आहे.आज पहाटेपासून ईडीने अशोक खरात याच्याशी संबंधित एकूण 11 ठिकाणांवर छापेमारी केली आहे. नाशिकचा भोंदू बाबा अशोक खरात हा महिलांचे शोषण अत्याचार यावरच नाही थांबला तर त्याने आर्थिक लूट करण्यासाठी भोंदूगिरी च्या नावाखाली अनेक भक्तांना गंडा लावला. त्यात आता ईडीचा ससेमिरा खरातच्या पाठीमागे लागला आहे.नाशिक, पुणे आणि शिर्डी अशा एकूण 11 ठिकाणी ईडीच्या पथकांनी सर्च ऑपरेशन राबवल्याने मोठी खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे, यामध्ये बँकिंग क्षेत्राशी संबंधित समता संस्थांचाही … - [जनगणना कर्मचाऱ्यांच्या बदल्यांना ब्रेक लागणार? केंद्रीय गृह मंत्रालयाकडून मुख्य सचिवांना पत्र, अंमलबजावणी होणार..](https://thetime2time.com/will-there-be-a-break-in-the-transfers-of-census-staff-letter-from-the-union-home-ministry-to-the-chief-secretary-implementation-will-be-done/): पुणे : जनगणना हे देशातील अत्यंत महत्त्वाचे प्रशासकीय काम मानले जाते. या जनगणनेच्या कामाची तयारी आता सुरू झाली असून कामात सहभागी असलेल्या शासकीय कर्मचाऱ्यांना काही विशेष सवलती दिल्या जातात. या कर्मचाऱ्यांची बदली केली जाते मात्र आता जनगणनेचे काम होईपर्यंत या सहभागी असलेल्या सर्व कर्मचाऱ्यांची बदली करु नये, असे पत्र केंद्रीय गृहमंत्रालयाने मुख्य सचिवांना पाठवले आहे.या पत्राची अंमलबजावणी महाराष्ट्र सरकार करणार का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. जनगणनेचा पहिला टप्पा म्हणजे घराची यादी करा व घरगुती गणना एप्रिल ते सप्टेंबर 2026 या कालावधीत केला जाणार आहे.दुसर्‍या टप्प्यात फेब्रुवारी 2027 मध्ये लोकसंख्या गणना होणार आहे. याच कालावधीतच जनगणना अधिकार्‍यांची नियुक्ती व प्रशिक्षण … - [पतीसोबतचे वाद मिटवायला ‘देवऋषी’कडे गेली; पुढे घडलं धक्कादायक....पुण्यात भोंदू बाबाचा अघोरी प्रकार उघड](https://thetime2time.com/she-went-to-a-god-sage-to-resolve-her-dispute-with-her-husband-what-happened-next-was-shocking/): पुणे : पुणे मध्ये धक्कादायक प्रकार समोर आला असून एका भोंदू बाबाने अघोरी कृत्य करत महिलेचे शोषण केल्याची घटना उघड झाली आहे. वैवाहिक वाद मिटवून देणे, नोकरी लावणे आणि गुंतवणुकीतून मोठा परतावा मिळवून देण्याचे आमिष दाखवत आरोपीने ४२ वर्षीय महिलेची फसवणूक केली. या बहाण्याने तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे. याशिवाय विविध कारणे सांगून आरोपीने त्या महिलेकडून तब्बल ५० लाख ५५ हजार रुपये उकळून मोठी आर्थिक फसवणूक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी औदुंबर मनोहर गडदे (४३) याने स्वतःची ओळख देवऋषी (भोंदू बाबा) अशी करून दिली होती. पीडित महिलेचे तिच्या पतीसोबत काही कौटुंबिक मतभेद होते. हे वाद मिटवून देण्याचे खोटे आश्वासन … - [खरातच्या कारनाम्याच गूढ उकलणार ; प्रतिभा चाकणकर पोलीस ठाण्यात हजर, चौकशीतून धक्कादायक खुलासा...](https://thetime2time.com/the-mystery-of-kharats-exploits-will-be-solved-pratibha-chakankar-appears-at-the-police-station-shocking-revelations-from-interrogation/): पुणे: महिलांचे लैंगिक शोषण आणि अत्याचार प्रकरणात अटकेत असलेला नाशिकचा भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणाची व्याप्ती वाढत चालली आहे. याप्रकरणी अडचणीत सापडलेल्या रुपाली चाकणकर यांच्या बहिणीचे देखील चौकशी होणार आहे. यासाठी प्रतिभा चाकणकर आज शिर्डी पोलीस ठाण्यात हजर झाल्या आहेत.त्यामुळे अशोक खरातशी संबंधित 132 खात्याचं गूढ उकलणार का, याची चर्चा सुरू आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, नाशिकचा भोंदू बाबा अशोक खरातशी संबंधित सर्व राजकीय व्यक्तींची कसून चौकशी केली जात आहे. या पार्श्वभूमीवर आता समता पतसंस्थेतील बहुचर्चित 142 संशयास्पद खात्यांच्या प्रकरणात ही मोठी कारवाई मानली जात आहे. अशोक खरात नॉमिनी असलेल्या या खात्यांमधून झालेल्या मोठ्या आर्थिक व्यवहारप्रकरणी पोलिसांनी चाकणकर यांची चौकशी सुरू … - [ग्राहकांसाठी खुशखबर! सोन्याच्या प्रति तोळ्यामागे 380 रुपयांची घसरण; वाचा 22 अन् 24 कॅरेटचे दर काय?](https://thetime2time.com/good-news-for-consumers-gold-price-drops-by-rs-380-per-tola-read-what-are-the-prices-of-22-and-24-carats/): पुणे : इराण – इस्राईलच्या युद्धविरामाच्या घोषणेनंतर सोन्या -चांदीच्या दरात सातत्याने चढ-उतार होताना दिसत आहे. गेल्या आठवड्यात सोन्याचे दर वाढले होते. त्यानंतर आता सोन्याच्या दरात चांगलीच घसरण झाली आहे.प्रति तोळ्यामागे 380 रुपयांनी घसरले आहेत. सोन्याचे दर घसरल्याने सर्वसामान्यांना दिलासा मिळाला आहे. आज 24 कॅरेट सोन्याचे दर प्रति तोळ्यामागे 380 रुपयांनी घसरले आहेत. हे दर 1,52,460 रुपये झाले आहेत. 8 ग्रॅममागे सोन्याचे दर 304 रुपयांनी घसरले असून 1,21,968 रुपये झाले आहेत. 10 तोळ्यामागे सोनं 3800 रुपयांनी घसरले असून 15,24,600 रुपये झालं आहे. 22 कॅरेट सोन्याचे दर प्रति तोळ्यामागे 350 रुपयांनी घसरले आहेत. हे दर 1,39,750 रुपये झाले आहेत. 8 ग्रॅममागे सोनं … - [फडणवीस शिंदेंना बाजूला करून सुनेत्रा पवारांना मुख्यमंत्री करणार? संजय राऊतांच्या वक्तव्याने राजकारणात खळबळ](https://thetime2time.com/will-fadnavis-sideline-shinde-and-make-sunetra-pawar-the-chief-minister-sanjay-rauts-statement/): पुणे : राज्याच्या राजकारणात सध्या अनेक घडामोडी घडताना दिसत आहे. तसेच राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या बारामती विधानसभा जागेसाठी पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. तसेच या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसकडून सुनेत्रा पवार या उमेदवार म्हणून रिंगणात आहेत. दरम्यान, सध्या सुनेत्रा पवार या प्रचाराच्या रिंगणात उतरल्या आहेत. या निवडणुकीच्या प्रचार पवार कुटुंबाकडून करण्यात येणार असल्याचे बोललं जात आहे. मात्र अद्याप यावर शिक्कामोर्तब करण्यात आलेले नाही. आता यावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली. संजय राऊत यांनी नुकताच प्रसारमाध्यमांशी संवाद साधत बारामती पोटनिवडणुकीवर भाष्य केले. यावेळी त्यांनी पवार कुटुंबाच्या राजकीय प्रभावाचा उल्लेख करत विरोधकांवर जोरदार टीका केली. आज तुम्हाला … - [उन्हाचा कडाका वाढला! राज्यात 72 तासांची धोक्याची घंटा, नागरिकांना घरात राहण्याचा सल्ला...](https://thetime2time.com/72-hour-warning-in-the-state-citizens-advised-to-stay-at-home/): पुणे : राज्यात गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पावसानंतर आता हवामानात मोठा बदल झाला असून उष्णतेचा पारा झपाट्याने वाढत आहे. हवामान विभागाने अनेक भागांसाठी उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला असून पुढील 72 तास नागरिकांनी विशेष काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. कोकणात आज कोरडे हवामान राहणार असले तरी किनारपट्टी भागात दमट वातावरणामुळे उकाडा वाढण्याची शक्यता आहे. मुंबई, ठाणे, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांत किमान तापमान 24 ते 26 अंश सेल्सिअस दरम्यान राहील, तर कमाल तापमान 32 ते 34 अंशांपर्यंत जाण्याचा अंदाज आहे. विशेषतः दुपारच्या वेळेत उष्णतेचा त्रास अधिक जाणवू शकतो, त्यामुळे नागरिकांनी आवश्यक ती काळजी घ्यावी. मध्य महाराष्ट्रात उष्णतेची तीव्रता वाढणार असून पुढील काही … - [बॉटलिंग प्लान्टच्या भागीदारीत २ कोटी ३४ लाख रुपयांची फसवणूक; वडील व मुलास अटक...](https://thetime2time.com/fraud-of-rs-2-crore-34-lakh-in-partnership-with-bottling-plant-father-and-son-arrested/): लोणी काळभोर : पाण्याच्या बॉटलिंग प्लान्टमध्ये भागीदारी देण्याच्या नावाखाली २ कोटी ३४ लाख रुपयांची फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी दोघांना अटक केली आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांनी दिलेल्या माहितीनुसार याप्रकरणी व्यावसायिक आनंद मदनलाल लाहोटी (रा. हडपसर) यांनी दिलेल्या फिर्यादी वरुन राजेश सत्यनारायण काबरा (वय ५४) व रोहित राजेश काबरा (वय ३०) या पिता-पुत्रास अटक करण्यात आली आहे. लाहोटी हे पेट्रोल पंप व क्रीडा अकॅडमी व्यवसाय चालवतात. नोव्हेंबर २०२४ मध्ये त्यांचे नातेवाईक प्रतिक काबरा यांनी “बॉटलिंग व्यवसायात मोठा नफा मिळतो असे सांगून भागीदारीचे आमिष दाखवले. त्यावर विश्वास ठेवून लाहोटी यांनी सुरुवातीला ३ लाख रुपये गुंतवून कदमवाकवस्ती … - [धक्कादायक! प्रेमसंबंधातून वाद; महिलेचे खासगी फोटो व्हायरल करून बदनामी, लोणी काळभोर येथील घटना...](https://thetime2time.com/dispute-over-love-affair-defamation-by-making-womans-private-photos-go-viral-incident-at-loni-kalbhor/): लोणी काळभोर : प्रेमसंबंधातून झालेल्या वादातून एका महिलेचे खासगी फोटो व व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करून तिची व कुटुंबाची बदनामी केल्याप्रकरणी एका आरोपीला हिंगोली येथून अटक करण्यात आली आहे. शुक्रवार (१० एप्रिल) रात्री सुमारे दहा वाजता ही कारवाई करण्यात आली. न्यायालयात हजर केल्यानंतर आरोपीला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, ३७ वर्षीय महिलेच्या फिर्यादीवरून सुनिल रामप्रसाद मुटकुळे (रा. अकोले, ता. संगमनेर, जि. अहिल्यानगर) याला लोणी काळभोर पोलिसांनी अटक केली आहे. पीडित महिला हॉटेलमध्ये चपाती बनवण्याचे काम करतात, तर त्यांचे पती चारचाकी वाहन चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. २०१७ मध्ये हॉटेलमध्ये काम करत … - [मोठा राजकीय भूकंप येणार? भाजप मित्रपक्षांवर चाल करणार, चर्चांना उधाण...](https://thetime2time.com/will-there-be-a-big-political-earthquake-bjp-will-act-on-allies-sparking-discussions/): मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या काही वर्षांत मोठ्या घडामोडी घडल्या आहेत. २०१९ मध्ये शिवसेनेने भाजपची साथ सोडत राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेससोबत महाविकास आघाडी स्थापन केली. त्यानंतर शिवसेनेत मोठे बंड झाले आणि एकनाथ शिंदे यांनी अनेक आमदार-खासदारांना सोबत घेत भाजपसोबत युती करत मुख्यमंत्रीपद मिळवले. ही राज्याच्या राजकारणातील एक ऐतिहासिक घडामोड ठरली. यानंतर अजित पवार यांनीही राष्ट्रवादीतून वेगळी भूमिका घेत भाजप-शिंदे सरकारमध्ये सहभाग घेतला. पुढे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्येही मोठ्या प्रमाणात पक्षांतर पाहायला मिळाले. काही दिवसांपूर्वी ठाकरे गटातील खासदार शिंदे गटात प्रवेश करणार असल्याच्या चर्चांनाही उधाण आले होते. या साऱ्या पार्श्वभूमीवर आता एका बड्या नेत्याने राज्यात पुन्हा एकदा मोठा ‘राजकीय भूकंप’ होण्याची … - [आता कार्यकर्ते फक्त सतरंज्या उचलणार नाहीत; काम करणाऱ्यांनाच मिळणार संधी – सुनेत्रा पवार](https://thetime2time.com/now-activists-will-not-only-pick-up-chess-only-those-who-work-will-get-opportunities-sunetra-pawar/): बारामती : राजकारणात कार्यकर्त्यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची मानली जाते, मात्र अनेकदा प्रत्यक्ष काम करणाऱ्या कार्यकर्त्यांकडे दुर्लक्ष होत असल्याची भावना व्यक्त केली जाते. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी कार्यकर्त्यांना स्पष्ट संदेश देत संघटनात्मक बदलांची दिशा स्पष्ट केली आहे. राज्याचे दिवंगत माजी मुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर बारामती विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. या पार्श्वभूमीवर सुनेत्रा पवार यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला असून आज त्यांच्या प्रचाराला अधिकृत सुरुवात झाली. कन्हेरी येथे आयोजित जाहीर सभेतून या प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला. या वेळी बोलताना त्यांनी कार्यकर्त्यांना ठाम शब्दांत संदेश दिला की, कार्यकर्त्यांनी केवळ सतरंज्या उचलण्यापुरते मर्यादित न राहता पक्षासाठी आणि जनतेसाठी खऱ्या … - [पुण्यात गुन्हेगारीचा थरार! स्पर्धा परीक्षेची तयारी करणारा तरुण मावस बहिणीसोबत नदीपात्रात गेला; दुचाकीस्वारानं अडवलं अन् घडलं भयंकर...](https://thetime2time.com/a-young-man-preparing-for-a-competitive-exam-went-into-a-river-with-his-sister-a-biker-stopped-him-and-a-terrible/): पुणे : विद्येचं माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्यात अभ्यासासाठी आलेल्या एका तरुणासोबत धक्कादायक घटना घडली. हा तरुण आपल्या मावस बहिणीसोबत जात असताना दोन जणांनी त्यांना अडवलं. यानंतर आरोपींनी कोयता दाखवत धमकावलं आणि त्यांना लुटल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी डेक्कन पोलिसांनी तत्पर कारवाई करत दोन सराईत गुन्हेगारांना अटक केली आहे. .निखिल संदीप जाधव (वय २०, रा. जनता वसाहत) आणि ओंकार रमेश गरुड (वय २१, रा. महात्मा फुले पेठ) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. मिळालेल्या माहिती नुसार, तक्रारदार तरुण स्पर्धा परीक्षेची तयारी करत असून, शुक्रवारी (१० एप्रिल २०२६) सायंकाळी सुमारे ५ वाजता तो आपल्या मावस बहिणीसह नदीपात्रातील रस्त्यावरून … - [शून्य बॅलन्स असतानाही मिळणार 10,000 रुपये; जाणून घ्या मोदी सरकारची खास योजना...](https://thetime2time.com/you-will-get-rs-10000-even-with-zero-balance-know-the-special-scheme-of-modi-government/): नवी दिल्ली : बँक खात्यात शून्य शिल्लक असली तरीही आता गरजेच्या वेळी तात्काळ पैसे मिळू शकतात. केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री जन धन योजनेमुळे ही सुविधा उपलब्ध झाली असून, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी हा मोठा दिलासा ठरत आहे. या योजनेअंतर्गत उघडलेले बँक खाते ‘झिरो बॅलन्स’ स्वरूपाचे असते, म्हणजेच किमान शिल्लक ठेवण्याची कोणतीही अट नसते. त्यामुळे कमी उत्पन्न असलेल्या नागरिकांनाही सहज आणि सुलभ पद्धतीने बँकिंग सेवांचा लाभ घेता येतो. दरम्यान, या खात्याची सर्वात महत्त्वाची सुविधा म्हणजे ओव्हरड्राफ्ट. खात्यात शिल्लक नसतानाही खातेदाराला बँकेकडून १०,००० रुपयांपर्यंत रक्कम काढण्याची परवानगी मिळते. ही रक्कम तात्पुरत्या कर्जाच्या स्वरूपात दिली जाते, जी आपत्कालीन परिस्थितीत मोठी मदत ठरते. ओव्हरड्राफ्ट म्हणजे खात्यात … - [ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचे निधन, ९२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास...](https://thetime2time.com/veteran-singer-asha-bhosle-passes-away-breathed-her-last/): मुंबई : गेल्या काही दशकांपासून बॉलिवूड तसेच मराठी सिनेसृष्टीमध्ये आपल्या सुमधून आवाजाने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणाऱ्या जेष्ठ गायिका आशा भोसले यांचे निधन झाले आहे. वयाच्या ९२व्या वर्षी आशा भोसले यांचे निधन झाले आहे. भारतरत्न आणि ‘गानसम्राज्ञी’ लता मंगेशकर यांची लहान बहीण असलेल्या आशा भोसले यांना हिंदी सिनेसृष्टीची वर्सटाईल गायिका म्हणून ओळखलं जायचं. तब्बल सहा दशकं त्यांनी इंडस्ट्रीत आपल्या गाण्यांना आवाज दिलाय. त्यांनी केवळ हिंदीतच नाहीतर, मराठी, बंगाली, गुजराती, तमिल, तेलुगुसह अनेक भाषांमध्ये गाणी गायलीत. हिंदी सिनेसृष्टीतील दिग्गज संगीतकार आरडी बर्मन, ओपी नैय्यर, सचिन देव बर्मन, लक्ष्मीकांत-प्यारेलाल यांच्यासोबत त्यांनी अनेक अजरामर गाणी गायली. ‘दम मारो दम’ आणि ‘ओम शांति ओम’ यांसारखी अनेक … - [लाडकी बहीण योजनेच्या नावाखाली धक्कादायक कांड; महिलांसोबत घडला संतापजनक प्रकार...](https://thetime2time.com/shocking-incident-under-the-name-of-ladki-bhahin-yojana-an-outrageous-incident-happened-to-women/): जळगाव : लाडकी बहीण योजनेच्या ईकेवायसीच्या नावाखाली मोठं कांड घडल्याचं समोर आलं असून महिलेकडे नको ती मागणी करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. यामुळे अख्ख्या महाराष्ट्रात खळबळ माजली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जळगावमध्ये ई-केवायसीच्या नावाखाली गैरप्रकार झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ‘ई-केवायसी करून देतो’ असे सांगत एका नराधमाने महिलेकडे शरीरसुखाची मागणी केल्याचा आरोप आहे. तसेच आणखी एका महिलेकडे त्याने प्रेमसंबंध ठेवण्याची मागणी केल्याचेही उघड झाले आहे. या प्रकारामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. आरोपीच्या मागणीने महिला हादरली, मात्र तिने धैर्य दाखवत थेट पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. या प्रकरणी रमेश चव्हाण याच्याविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात महिलांच्या विनयभंगाचा गुन्हा … - [इंधन दरात मोठी हालचाल; पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत आज काय बदल झाला? जाणून घ्या...](https://thetime2time.com/what-is-the-change-in-the-price-of-petrol-and-diesel-today-know/): नवी दिल्ली : जागतिक बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किमतीत सातत्याने चढ-उतार होत असताना, आज रविवार, १२ एप्रिल २०२६ रोजी भारतामध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या दरात स्थिरता पाहायला मिळत आहे. सध्या आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाचा दर प्रति बॅरल ९६.५७ डॉलर्सच्या ($) आसपास असून ब्रेंट क्रूडचा व्यापार ९५.२० डॉलर्सवर सुरू आहे. देशांतर्गत बाजारपेठेत तेल कंपन्यांनी मूळ किमतीत कोणताही मोठा बदल केलेला नाही, मात्र स्थानिक करांच्या फरकामुळे विविध राज्यांमध्ये इंधनाचे दर वेगवेगळे नोंदवण्यात आले आहेत. राजधानी दिल्लीतील स्थिती आणि महानगरांमधील दर देशाची राजधानी दिल्ली मध्ये आज पेट्रोलचा दर ९४.७७ रुपये प्रति लिटर इतका कायम आहे. एप्रिल महिन्याच्या सुरुवातीपासूनच दिल्लीत इंधन दरात मोठे फेरबदल झालेले नाहीत. … - [खानवडी शाळा उद्घाटनावरून जिल्हा परिषद सदस्य प्रचंड संतप्त; पोलीस-प्रशासनावर ‘हायजॅक’चा आरोप; कार्यक्रमात नाट्यमय घडामोडी...](https://thetime2time.com/zilla-parishad-members-extremely-angry-over-khanwadi-school-inauguration-police-administration-accused-of-hijacking/): पुणे : पुणे जिल्हा परिषदेच्या जोती सावित्री जिल्हा परिषद शाळेच्या उद्घाटन कार्यक्रमात प्रशासन आणि पोलिसांच्या व्यवस्थापनावरून मोठा वाद निर्माण झाला आहे. शनिवारी (दि. ११ एप्रिल) झालेल्या या कार्यक्रमात जिल्हा परिषद पदाधिकारी आणि सदस्यांनाच दुय्यम वागणूक मिळाल्याचा आरोप होत असून, संपूर्ण सोहळ्याचे चित्रच गोंधळाचे झाले. पुरंदर तालुक्यातील खानवडी येथे नवोदय विद्यालयाच्या धर्तीवर उभारण्यात आलेल्या या शाळेचे उद्घाटन महात्मा जोतीराव फुले यांच्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री सुनेत्रा पवार उपस्थित राहणार असल्याने मोठी गर्दी आणि कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता. कार्यक्रमासाठी जिल्हा परिषद सदस्यांना निमंत्रण देण्यात आले असले तरी त्यांना प्रवेशासाठी आवश्यक पास … - [पुण्यात उद्योगविश्वात खळबळ! महिला कर्मचाऱ्यासोबत ऑफिसमध्येच नको ते घडलं, कंपनीच्या CEO सह ५ जणांविरोधात गुन्हा दाखल...](https://thetime2time.com/there-is-a-stir-in-the-industrial-sector-of-pune-an-inappropriate-incident-has-occurred-with-a-female-employee-in-the-office/): पुणे : पुण्यातील शिवाजीनगर परिसरातील नामांकित ‘आनंद राठी वेल्थ’ या वित्तीय संस्थेत महिला कर्मचाऱ्याचा लैंगिक छळ झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेमुळे कॉर्पोरेट क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे. याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांत कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यासह पाच वरिष्ठ अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल केला आहे. ३३ वर्षीय पीडित महिला कर्मचाऱ्याने दिलेल्या फिर्यादीनुसार, पोलिसांनी कंपनीतील अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल केले आहेत. राकेश रावल (मुख्य कार्यकारी अधिकारी – CEO), फिरोज अजीज (सहाय्यक मुख्य कार्यकारी अधिकारी), तेजल शहा (एचआर विभाग प्रमुख), स्वपन चक्रवर्ती (कार्यकारी संचालक) आणि सोनाली रावल अशी या प्रकरणी गुन्हा दाखल झालेल्यांची नावं आहेत. मिळालेल्या माहिती नुसार, मे २०२४ पासून हा प्रकार … - [आशा भोसले यांची तब्येत खालावली; ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल, नात जनाईकडून प्रकृतीबाबत मोठी अपडेट...](https://thetime2time.com/asha-bhosles-health-deteriorates-admitted-to-breach-candy-hospital/): मुंबई : बॉलिवूडमधील दिग्गज गायिका आशा भोसले यांची प्रकृती अचानक खालावल्याने त्यांना तातडीने मुंबई येथील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्या प्रकृतीबाबत सुरुवातीला विविध अंदाज वर्तवले जात होते, मात्र कुटुंबीयांकडून आता यासंदर्भात स्पष्ट माहिती देण्यात आली आहे. ९२ वर्षीय आशा भोसले यांना प्रकृती बिघडल्यामुळे रुग्णालयात हलवण्यात आले असून सध्या त्यांच्यावर आपत्कालीन वैद्यकीय विभागात उपचार सुरू आहेत. डॉक्टर त्यांच्यावर बारकाईने लक्ष ठेवून आहेत. त्यांच्या तब्येतीबाबत बातमी समोर येताच चाहत्यांमध्ये चिंता वाढली होती आणि हृदयविकाराच्या झटक्याबाबतही चर्चा सुरू झाली होती. मात्र, त्यांच्या नात जनाई भोसले हिने सोशल मीडियावर स्पष्ट केले की, आशा भोसले यांना तीव्र अशक्तपणा आणि छातीतील संसर्ग झाल्यामुळे … - [नात्यातील दोन अल्पवयीन मुलींवर अत्याचार ; वडकी येथील पाच वर्षांपूर्वीची घटना, अखेर पुणे जिल्हा सत्र न्यायालयाने आरोपीला ठोठवली शिक्षा](https://thetime2time.com/two-minor-girls-in-a-relationship-were-tortured-the-incident-happened-five-years-ago-in-vadki-finally-pune-district-sessions-court-sentenced-the-accused/): लोणी काळभोर : नात्यातील व्यक्तीने ओळखीचा फायदा घेऊन दोन अल्पवयीन मुलींवर वारंवार अत्याचार केल्याची घटना घडली होती.या गुन्ह्यातील आरोपीला पुणे जिल्हा व सत्र न्यायालयाने २० वर्ष सक्तमजुरी व तीस हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. हे आदेश न्यायाधीश डि.पी.रागीट यांनी दिले आहेत. पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना उरुळी देवाची (ता. हवेली) परिसरात सन २०२० मध्ये घडली होती. सुनील कोंडीबा जेधे (वय ५६, रा. मु.पो.भिवडी, ता.पुरंदर, जि.पुणे) असे शिक्षा ठोठावण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. या प्रकरणी एका ३३ वर्षीय महिलेने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. फिर्यादी महिलेचा सुनिल जेधे हा नातेवाईक असल्याने तो त्यांच्या घरी वारंवार ये-जा करत … - [उद्धव ठाकरे अ‍ॅक्शन मोडवर! शिंदेसोबत खासदारांच्या बैठकीची चर्चा; अरविंद सावंतांना तातडीने बोलवून घेतलं अन्.....](https://thetime2time.com/uddhav-thackeray-in-action-mode-discussion-of-mps-meeting-with-shinde-arvind-sawant-was-immediately-called-and/): पुणे : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ऑपरेशन टायगर अंतर्गत ठाकरेंच्या खासदारांना फोडण्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगत आहे. ठाण्यात दोन दिवसापूर्वी उद्धव ठाकरे यांच्या खासदारांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेतली असल्याचा दावा केला जात आहे. त्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी तातडीने दक्षिण मुंबईचे खासदार अरविंद सावंत यांना मातोश्रीवर बोलावले होते. या बैठकीत नेमकी काय चर्चा झाली हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दक्षिण मुंबईचे खासदार अरविंद सावंत यांना मातोश्री बोलावले. या दोघांच्या मध्ये बैठक झाली.या बैठकीत खासदार फुटणार याबाबत चर्चा झाल्या नाही. आजची बैठकी शिवसेना आणि भारतीय कामगार सेनेच्या कारभाराबाबत होती अशी … - [लोणीकाळभोरमध्ये मोलमजुरी करणाऱ्या आई-वडिलांची लेक बनली पोलिस कॉन्स्टेबल; दहा बाय दहाच्या भाड्याच्या खोलीतून उजळलं यशाचं स्वप्न..](https://thetime2time.com/the-daughter-of-parents-who-worked-as-wage-laborers-in-lonikalbhor-became-a-police-constable/): लोणी काळभोर : हवेली तालुक्यातील कदमवाकवस्ती येथे भाजी विक्री करणारे वडील आणि शेतमजुरी करणारी आई अशा साध्या कुटुंबातून आलेल्या मोनाली गोविंद जाधव हिने जिद्द, चिकाटी आणि अथक परिश्रमांच्या जोरावर पुणे शहर पोलीस दलात कॉन्स्टेबल पद मिळवत कुटुंबाचे स्वप्न साकार केले आहे. घोरपडेवस्ती येथील राजगृह कॉलनीत दहा बाय दहाच्या भाड्याच्या खोलीत मोनाली कुटुंबासह राहते. आर्थिक परिस्थिती बेताची असताना तिच्या आई-वडिलांनी मुलीच्या शिक्षणात खंड पडू दिला नाही. वडील गोविंद दिवस-रात्र कष्ट करून भाजी विक्रीचा व्यवसाय करत कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात, तर आई रेखा शेतात मजुरी करून संसाराला हातभार लावतात. अशा संघर्षमय वातावरणात वाढलेल्या मोनालीने लहानपणापासूनच ‘पोलीस व्हायचे’ हे स्वप्न मनाशी बाळगले होते. मोनालीचे … - [ग्रामपंचायतीच्या रिक्त सरपंच व ग्रामपंचायत सदस्य पदांच्या निवडणुकीचा अखेर बार उडाला; मुदत संपलेल्या ग्रामपंचायत निवडणुकाही लवकरच...](https://thetime2time.com/the-election-for-the-vacant-posts-of-sarpanch-and-gram-panchayat-member-has-finally-been-held-the-gram-panchayat-elections-which-have-expired-will-also-be-held-soon/): मुंबई : राज्यातील जिल्हा परिषद आणि नगरपरिषदेच्या निवडणुकीनंतर आता राज्यात ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचा बिगुल वाजलं आहे. राज्यातील 34 जिल्ह्यांमध्ये थेट सरपंचपदासाठी 471 आणि 3120 सदस्य रिक्त जागांवर निवडणूक जाहीर करण्यात आली आहे. अनेक दिवसांपासून प्रलंबीत असलेल्या ग्रामपंचायत निवडणुका जाहीर झाल्या अन् गावागावात निवडणुकांचा धुरळा उडू लागला आहे. ग्रामपंचायत सदस्यपदांच्या तसेच सरपंचांच्या रिक्तपदांच्या पोटनिवणुकांसाठी मतदान होणार आहे. 28 एप्रिल रोजी मतदान होणार आहे संबंधित ग्रामपंचायतींच्या क्षेत्रात आचारसंहिता लागू झाली आहे. पाहा कसा आहे निवडणूक कार्यक्रम… नामनिर्देशनपत्रे 7 ते 13 एप्रिल 2026 या कालावधीत दाखल करता येतील. नामनिर्देशनपत्रांची छाननी 15 एप्रिल 2026 रोजी होणार आहे. नामनिर्देशनपत्रे 17 एप्रिल 2026 रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत … - [LPG -PNG ची चिंता मिटली! इराण - इस्त्राईलच्या युद्धविरामानंतर गॅस पुरवठा सुरळीत, केंद्र सरकारचा मोठा खुलासा..](https://thetime2time.com/lpg-png-concerns-resolved-gas-supply-smooth-after-iran-israel-ceasefire-big-disclosure-by-the-central-government/): पुणे: गेल्या अनेक महिन्यापासून सुरू असलेल्या इराण आणि इस्रायल युद्धाने जगभरात थैमान घातले होते. अखेर या युद्धाला पूर्णविराम मिळाल्यानंतर भारतात LPG, PNG, पेट्रोल-डिझेल पुरवठ्यावर केंद्र सरकारने महत्वाची माहिती दिली आहे. सरकारकडून इंधनाचा पुरेसा साठा उपलब्ध असून कोणत्याही प्रकारची टंचाई नसल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे. पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाच्या संयुक्त सचिव सुजाता शर्मा यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, देशात दररोज सुमारे 1 लाख एलपीजी सिलेंडरची विक्री होत असून पुरवठा पूर्णपणे सुरळीत आहे. एलपीजी विक्रेत्यांकडे,पेट्रोल पंपाकडे पुरेसा साठा उपलब्ध असून कोणत्याही कमतरतेची नोंद नाही.तसेच 98% एलपीजी बुकिंग ऑनलाइन होत असून घरगुती गॅसचा पुरवठा ही नियमित सुरळीत असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. इराण … - [शेतकरी आणि ग्रामीण अर्थव्यवस्था सक्षम करण्याच्या दिशेने राज्य शासन प्रयत्नशील; मार्केटयार्डात 'आंबा महोत्सव-२०२६'चे जयकुमार रावल यांच्या हस्ते उद्घाटन...](https://thetime2time.com/state-government-is-striving-towards-empowering-farmers-and-rural-economy-mango-festival-2026-inaugurated/): पुणे : ‘फळांचा राजा’ म्हणून ओळखला जाणारा आंबा हा सर्वांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे, त्यामुळे महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाच्या माध्यमातून येत्या काळात महाराष्ट्राची राजधानी मुबंई आणि देशाची राजधानी नवी दिल्ली येथे आंबा महोत्सवाचे आयोजन करण्यात येईल, याकरीता शेतकऱ्यांना अधिकाधिक सुविधा उपलब्ध करुन देण्यात येईल. एकूणच राज्याचा शेतकरी आणि ग्रामीण अर्थव्यवस्था सक्षम करण्याच्या दिशेने राज्य शासन प्रयत्नशील आहे, असे प्रतिपादन राज्याचे पणन मंत्री जयकुमार रावल यांनी केले. महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ आणि पुणे जिल्हा परिषदेच्या वतीने मार्केट यार्ड येथे आयोजित ‘आंबा महोत्सव-२०२६’ च्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती प्रकाश जगताप, कार्यकारी संचालक संजय … - [पुणेकरांनो सावधान! कारमधून प्रवास करताना ‘ही’ चूक ठरली महाग; शिरूर येथे भरदिवसा घडलं धक्कादायक कृत्य...](https://thetime2time.com/this-mistake-while-traveling-by-car-turned-out-to-be-costly-shocking-incident-occurred/): शिरूर : पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील पाबळ परिसरात भरदिवसा घडलेल्या चोरीच्या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. हॉटेलसमोर पार्क केलेल्या कारची काच फोडून चोरट्याने तब्बल 1 लाख रुपयांची रोकड लंपास केली. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. मिळालेल्या माहिती नुसार, संबंधित प्रवासी कारने प्रवास करत असताना जेवणासाठी हॉटेलसमोर थांबले होते. त्यांनी गाडी पार्क करून ते आत गेले. याच संधीचा फायदा घेत चोरटा गाडीभोवती फिरत राहिला आणि आजूबाजूला कोणी नसल्याचे पाहून काही क्षणातच काच फोडून आत ठेवलेली रोकड घेऊन पसार झाला. प्रवासी जेवण करून परतल्यानंतर गाडीची काच फुटलेली दिसली. तपासणी केली असता आत ठेवलेले पैसे चोरीला गेल्याचे स्पष्ट झाले. हॉटेलमधील … - [शिवसेनेचे खासदार संदिपान भुमरेंच्या ड्रायव्हरचा' हिबानामा' गोत्यात ; 231 कोटी प्रकरणी अटकेची टांगती तलवार..](https://thetime2time.com/shiv-sena-mp-sandipan-bhumres-drivers-hibanama-in-the-news-arrest-imminent-in-rs-231-crore-case/): पुणे : गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्याच्या राजकारणात चर्चेत आलेले शिवसेनेचे खासदार संदिपान भुमरे यांचा चालक जावेद शेख याच्या ‘हिबानामा’ प्रकरणात महत्त्वाची माहिती समोर आली आहे. चालकाने केलेल्या 231 कोटी रुपयांच्या हिबानामाप्रकरणी गुन्हा दाखल झाला. आता या प्रकरणात अटकसत्र देखील सुरू झाल आहे. मीर मेहमुदअली बशारत अली खान याच्या अटकेनंतर आता चालक जावेद शेखवर देखील अटकेची टांगती तलवार आहे. बहुचर्चित छत्रपती संभाजीनगरजवळील नऊ एकर जमीन बक्षीस म्हणून देण्यात आल्याचा प्रकार गेल्यावर्षी जून महिन्यात समोर आला होता. यां सर्व प्रकरणात मीर महेमुदअलीची भूमिका महत्त्वाची होती. मीर महमूद अलीखानने एकाच जागेचे दोन लोकांना हिबानामा करून दिल्याचा आरोप आहे. यात एक हिबानामा संदिपान भुमरे … - [एकनाथ शिंदेंची पॉवरफुल खेळी! थेट राजकीय आघाडी फोडली, बड्या तीन नेत्यांचा शिवसेनेत प्रवेश..](https://thetime2time.com/eknath-shindes-powerful-move-directly-broke-the-political-alliance-three-big-leaders-joined-shiv-sena/): पुणे: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ऑपरेशन टायगरची चर्चा गेल्या काही दिवसांपासून चांगलीच रंगत आली आहे. या पार्श्वभूमीवरच आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मोठा डाव टाकत निवडणुकीनंतर सोलापूर, पंढरपूरमध्ये गेमचेंजर ठरणाऱ्या तीर्थक्षेत्र विकास आघाडीत फूट पडल्याचे समोर आलं आहे. आघाडीत फूट पडल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. पंढरपुरात तीर्थक्षेत्र विकास आघाडीचं वर्चस्व आहे. याच आघाडीतील नगरसेवकांनी भगीरथ भालकेंपासून फारकत घेतली आहे. भगीरथ भालके, नगराध्यक्षा प्रणिता भालके आणि अनिल सावंत यांचा उद्या शिवसेनेत प्रवेश होणार आहे. या तिन्ही नेत्यांच्या पक्षप्रवेशामागे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मोठी खेळी मानली जात आहे. त्यांच्या या पक्षप्रवेशाने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. दरम्यान दुसरीकडे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे … - [महात्मा फुले यांच्या विचाराला प्रेरीत राज्य सरकाकडून काम; पुणे जिल्हा परिषदेच्या 'ज्योती सावित्री' जिल्हा परिषदेच्या शाळेचे देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन...](https://thetime2time.com/devendra-fadnavis-inaugurated-the-jyoti-savitri-zilla-parishad-school-of-pune-zilla-parishad/): पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महिलांना लोकसभा व विधानसभेत ३३ टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतला असून तो महात्मा ज्योतिबा फुले यांच्या स्त्री-शिक्षण व महिला सक्षमीकरणाच्या विचारांना अनुरूप असून त्यांना खरी आदरांजली असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. महात्मा ज्योतिबा फुले यांच्या द्विशताब्दी जयंती वर्षानिमित्त त्यांचे मुळगाव खानवडी (ता. पुरंदर) येथे पुणे जिल्हा परिषदेकडून उभारण्यात आलेल्या ‘ज्योती-सावित्री जिल्हा परिषद शाळेचे’ उद्घाटन त्यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाला अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, शिक्षण मंत्री दादाजी भुसे, कृषि मंत्री दत्तात्रय भरणे, अल्पसंख्याक मंत्री अतुल सावे, … - [पुण्यातील भाजप नेत्या अडचणीत?ऑडिओ क्लिप व्हायरल, "उभा चिरून टाकीन, जीभ हसडून.....](https://thetime2time.com/bjp-leader-in-pune-in-trouble-audio-clip-goes-viral-i-will-cut-his-body-i-will-laugh-at-his-tongue/): पुणे : पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात भाजपच्या पदाधिकारी आशा बुचके या एका प्रकरणात मोठ्या अडचणीत आल्या आहेत. त्यांच्यावर एका युवकाला पैशासाठी धमकवण्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे.या प्रकरणातील ऑडिओ क्लिप समोर आल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. याबाबत रोशन बिरमल या व्यक्तीने दिलेल्या माहितीनुसार, भाजपच्या पदाधिकारी आशा भोसले यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या गेस्ट हाऊसमध्ये त्यांना बोलावले होते. त्यांनी पैशासाठी दबाव टाकल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.पैसे दिले नाहीत तर “उभा चिरून टाकीन, जीभ हसडून टाकेन” अशा धमकीच्या भाषेत आशा बुचके बोलल्याचा आरोप आहे. या प्रकरणातील ऑडिओ क्लिप मध्ये धमकीची भाषा स्पष्ट ऐकू येत असल्याचा दावा करण्यात येत आहे. भाजपच्या पदाधिकारी आशा … - [खरात प्रकरणाची व्याप्ती वाढली! शिजूका नॉडीचे असंख्य फोन कॉल्स...., नव्या एन्ट्रीनं खळबळ](https://thetime2time.com/the-scope-of-the-kharat-case-has-increased-shijuka-noddys-numerous-phone-calls-new-entry-creates-a-stir/): पुणे : महिलांचे लैंगिक शोषण आणि अत्याचार प्रकरणात अटकेत असलेल्या नाशिकचा भोंदू बाबा यांने कोठडीत स्वतःचा मृत्यू दिसत असल्याची भविष्यवाणी केली होती.दरम्यान आता या प्रकरणात सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी मोठं विधान केलं आहे. भोंदू खरात प्रकरणात “शिजूका नॉडी ” या एका नावाचे असंख्य फोन कॉल्स आले आहेत,असा दावा दमानिया यांनी केला आहे. त्यामुळे या खरात प्रकरणात झालेल्या नव्या एन्ट्रीने खळबळ उडाली आहे. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी असे म्हटले आहे की,. भोंदू अशोक खरातने शिजूका नॉडी नाव ठेवून लोकांना मास्क केलं आहे,यामागे मोठे लोक आहेत , इनकमिंग आऊट गोइंग आहे असा दणदणीत आरोप दमानिया यांनी केला आहे. तसेच रुपाली … - [मोठी बातमी! मंत्री छगन भुजबळ यांचे हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी दुसऱ्याच ठिकाणी उतरले, मोठी दुर्घटना घडणार तेवढ्यात...](https://thetime2time.com/minister-chhagan-bhujbals-helicopter-landed-at-a-different-location-than-the-helipad/): पुणे : गेल्या काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताची घटना घडली होती. यामध्ये त्यांचे दुर्दैवी निधन झाले होते. यानंतर हवाई प्रवासावर अनेकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. असे असताना आज एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आज मंत्री छगन भुजबळ यांचे हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी दुसऱ्याच ठिकाणी उतरले, यामुळे मोठा अपघात टळला आहे. कार पार्किंगमध्ये हे हेलिकॉप्टर उतरल्याने मोठी खळबळ उडाली. हेलिपॅडचा अंदाज न आल्याने पायलटकडून ही चूक घडली आहे. यामुळे मोठी दुर्घटना टळली आहे. याबाबत आमदार रोहित पवार म्हणाले, छगन भुजबळ साहेब यांच्यासारख्या मोठ्या नेत्याचं हेलीकॉप्टर हेलिपॅडऐवजी अचानक एका पार्किंगमध्ये उतरवण्यात आल्याची बाब ही अतिशय गंभीर आहे. त्यामुळंच मी सातत्याने … - [ऐन लग्नसराईत सोन्याचे दर कडाडले!प्रति तोळा 490 रुपयांची वाढ, आजचा दर काय?](https://thetime2time.com/gold-prices-have-skyrocketed-during-the-wedding-season-an-increase-of-rs-490-per-tola-what-is-the-price-today/): पुणे : इराण -इस्रायलच्या युद्धविरामाच्या घोषणेनंतर सराफा बाजारात आजही सोने आणि चांदीच्या दरातही वाढ झाली आहे. मुंबई,पुणे आणि दिल्लीतील बाजारात सोन्याच्या दरात वाढ झाली आहे.मुंबईत आज 24 कॅरेट सोन्याच्या दरात प्रति तोळा 490 रुपयांनी वाढ झाली आहे मुंबईत आज 24 कॅरेट सोन्याच्या दरात प्रति तोळा 490 रुपयांनी वाढ झाली आहे. तर चांदी प्रति किलो 2,60,000रुपयांवर पोहोचली आहे. 24 कॅरेट सोन्याचे दर प्रति तोळा 490 रुपयांनी वाढल्याने भाव 1,52,840 रुपयांवर पोहोचला आहे. तर 22 कॅरेट सोन्याचा दर प्रति तोळा 1,40,400 रुपयांवर पोहोचला आहे.18 कॅरेट सोन्याचा दर प्रति तोळा हा 1,14,630 रुपयांवर पोहोचली आहे. आज सरांफा बाजारात सोन्याचे दर शनिवारी दीड लाखांच्या … - [मौलना पवार जेव्हा तुम्ही जाळीदार टोपी..!! भाजप नेत्याचं शरद पवारांबद्दल वादग्रस्त वक्तव्य, नेमकं काय म्हणाले?](https://thetime2time.com/maulana-pawar-when-you-wear-a-netted-top-bjp-leaders-controversial-statement-about-sharad-pawar/): मुंबई : मुखी विठ्ठलाचं नाव आणि पंढरपूर भेटीची ओढ ही वारकरी संप्रदायाची खरी ओळख मानली जाते. मात्र, गेल्या काही वर्षांपासून या भक्तीपरंपरेवर राजकारणाची छाया पडत असल्याची चर्चा वाढू लागली आहे. भोळाभाबड्या भक्तीसंप्रदायात कट्टरता पसरवण्याचे प्रयत्न सुरू असल्याचा आरोप पुरोगामी कार्यकर्त्यांकडून सातत्याने केला जात होता. आता शरद पवार यांनीही याबाबत स्पष्ट भूमिका घेतली आहे. वारकरी संप्रदायात प्रतिगामी विचारांच्या लोकांची घुसखोरी झाल्याचा गंभीर आरोप पवारांनी केला. 60 लोकांची मांडणी ही धर्मांध शक्तींना बळ देणारी आहे, असे म्हणत त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. यासोबतच, अशा धर्मांध आणि प्रतिगामी प्रवृत्तींची ओळख पटवण्यासाठी यादी तयार करण्यास सुरुवात केल्याचेही पवारांनी सांगितले. या वक्तव्यामुळे धार्मिक आणि राजकीय … - [पीएम किसानचा २३ वा हप्ता अडकणार? महाराष्ट्रासह १४ राज्यांतील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची सूचना; हे काम तातडीने करा...](https://thetime2time.com/important-notice-for-farmers-in-14-states-including-maharashtra-do-this-work-immediately/): नवी दिल्ली : पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेच्या २३ व्या हप्त्याची शेतकर्‍यांमध्ये प्रतिक्षा आहे. सरकार पीएम किसान योजनेत दरवर्षी ६,००० रुपये खात्यात जमा होतात. तीन टप्प्यात शेतकर्‍यांच्या खात्यात दोन हजार रुपये जमा करण्यात येतात. पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेची रक्कम ही थेट डीबीटी पद्धतीने खात्यात जमा करण्यात येते. पुढील हप्ता जमा होण्यापूर्वी सरकारने एक मोठी अट पूर्ण करण्यास सांगितले आहे. महाराष्ट्रासह १४ राज्यातील शेतकर्‍यांना या नियमाची पूर्तता करावी लागणार आहे. शेतकऱ्यांना फार्मर आयडी काढावा लागणार आहे. राज्यातील अनेक शेतकऱ्यांनी फार्मर आयडी काढला आहे. तर अद्याप अनेकांनी ही प्रक्रिया पूर्ण केलेली नाही. त्याशिवाय त्यांच्या खात्यात ही रक्कम जमा होणार नाही. बोगस … - ["माझं मरणं जेलमध्ये ", भोंदू खरातला कोठडीत दिसू लागला स्वतःचा मृत्यू, चौकशीत केली थेट भविष्यवाणी..](https://thetime2time.com/i-will-die-in-jail-the-impostor-kharat-saw-his-own-death-in-the-cell-made-a-direct-prediction-during-interrogation/): पुणे : धार्मिक विधी आणि श्रद्धेच्या नावाखाली महिलांचं लैंगिक शोषण करणारा भोंदू अशोक खरात सध्या कोठडीत असून त्याच्याभोवतीचा फास आणखीन आवळला आहे. आता पर्यंत त्याच्याविरोधात एकूण 15 गुन्हे दाखल झाले आहेत, दैवी शक्ती असल्याचं सांगून अनेकांचं भविष्य सांगणाऱ्या यां खरातने जेलमध्येच आपला मृत्यू असल्याची भविष्यवाणी केली आहे. अशोक खरात यांने पोलीस चौकशीत हतबल प्रतिक्रिया दिली आहे. ‘मी इथून बाहेर पडेन, असं वाटत नाही. माझं मरणं इथेच आहे’ असं वक्तव्य खरात याने केलं आहे. तसेच त्याने विशेष तपास पथकाद्वारे सुरू असलेल्या चौकशीत खरातने फसवणुकीच्या गुन्ह्याची कबुली दिली आहे.खरातवर सर्वात गंभीर आरोप म्हणजे धार्मिक विधींच्या नावाखाली त्याने केलेले महिलांचे लैंगिक शोषण. अनेक … - [मुंबईत अग्नितांडव! झोपड्यांना भीषण आग, होरपळून तिघांचा मृत्यू, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता..](https://thetime2time.com/fire-rages-in-mumbai-massive-fire-breaks-out-in-slums-three-die-in-blaze-death-toll-likely-to-rise/): मुंबई : मुंबईतील भाईंदरमध्ये अनधिकृत झोपड्यांना शुक्रवारी मध्यरात्री भीषण आग लागली असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या आगीमध्ये तिघांचा होरपळून जागीच मृत्यू झाला आहे. तसेच अनेक जण जखमी झाले असून मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार,भाईंदर पूर्वेतील इंद्रलोक येथील लोधा कॉम्प्लेक्सच्या मागील मोकळ्या जागेत असलेल्या झोपड्यांना शुक्रवारी रात्री भीषण आग लागली. ही आग शॉर्टसर्किटमुळे लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला आहे. या आगीमध्ये तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून अनेक जखमी झाले आहेत.दरम्यान घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे कर्मचारी आणि स्थानिक नवघर पोलिस ठाण्याचे पोलिस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत काही तासांत आगीवर नियंत्रण मिळवले. प्राथमिक माहितीनुसार. … - [रोजगाराचे संकट वाढले, जगप्रसिद्ध मोठ्या कंपनीने थेट 11 हजार कर्मचाऱ्यांना कामावरून काढले, नेमकं कारण काय?](https://thetime2time.com/a-world-famous-large-company-directly-laid-off-11000-employees-what-is-the-real-reason/): नवी दिल्ली : जगभरातील आयटी क्षेत्राला हादरवणारी मोठी घडामोड समोर आली आहे. अमेरिकन टेक कंपनी Dell Technologies ने सुमारे 11,000 कर्मचाऱ्यांची कपात केल्याची माहिती उघड झाली आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वाढता वापर आणि खर्च कपात धोरण हे या निर्णयामागील प्रमुख कारण असल्याचं सांगितलं जात आहे. कंपनीच्या वार्षिक अहवालानुसार, गेल्या वर्षभरात Dell ने जवळपास 10 टक्के कर्मचारी कपात केली आहे. 31 जानेवारी 2026 पर्यंत कंपनीत 97,000 कर्मचारी कार्यरत असून, मागील वर्षी ही संख्या सुमारे 1,08,000 होती. त्यामुळे ही कपात अचानक झालेली नसून, ती दीर्घकालीन नियोजनाचा भाग असल्याचं स्पष्ट होत आहे. सध्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि ऑटोमेशनचा वापर झपाट्याने वाढत आहे. अनेक पारंपरिक कामे … - [चाकणकरांकडून सुनेत्रा पवारांच्या जीवाला धोका? खरात प्रकरणात मोठा खुलासा, SIT कडे तक्रार करणारी व्यक्ती कोण?](https://thetime2time.com/sunetra-pawars-life-threatened-by-chakankar-big-revelation-in-kharat-case-who-is-the-person-who-complained-to-sit/): पुणे : महिलांचे लैंगिक शोषण आणि अत्याचार प्रकरणात अटकेत असलेला नाशिकचा भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणात धक्कादायक खुलासे समोर येत असताना आता विशेष तपास पथकाकडे आलेल्या एका तक्रारीमुळे राज्यातील राजकारणात चर्चेला उधाण आले आहे. या तक्रारीनुसार राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या जीवाला रूपाली चाकणकर यांच्यापासून धोका असल्याच म्हटल आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, नाशिकचा भोंदू बाबा अशोक खरात याच्याशी कनेक्शन असलेल्या रूपाली चाकणकर यांच्याकडून उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या जीवाला धोका असल्याची तक्रार बीड मधील एका व्यक्तीने विशेष तपास पथकाकडे केली आहे. तक्रार करणाऱ्या व्यक्तीचा एसआयटी शोध घेत आहे. या तक्रारी त्या व्यक्तीने केलेला दावा पोलिस यंत्रणा तपासत आहे. बीड मधील एका … ## Pages - [Home](https://thetime2time.com/) - [Sample Page](https://thetime2time.com/sample-page/): This is an example page. It’s different from a blog post because it will stay in one place and will show up in your site navigation (in most themes). Most people start with an About page that introduces them to potential site visitors. It might say something like this: Hi there! I’m a bike messenger by day, aspiring actor by night, and this is my website. I live in Los Angeles, have a great dog named Jack, and I like piña coladas. (And gettin’ caught in the rain.) …or something like this: The XYZ Doohickey Company was founded in 1971, … [comment]: # (Generated by Hostinger Tools Plugin)