केरला स्टोरीमध्ये अदा शर्माने सांगितला चित्रपटाच्या शूटिंगवेळीचा धक्कादायक अनुभव, ऐकून तुमच्या काळजाच होईल पाणी…


मुंबई : सध्या देशात सगळीकडे ‘द केरळ स्टोरी’ चित्रपटाची चर्चा सुरू झाली आहे. हा चित्रपट अनेक अंगाने वादग्रस्त ठरत आहे. अनेक राज्यात या चित्रपटाला बंदी घालण्यात आली आहे.

भरदिवसा घरफोडया करणाऱ्या चोरट्यांना लोणी काळभोर पोलिसांनी ठोकल्या बेड्या; ४ लाखाचा मुद्देमाल जप्त

असे असताना देखील या चित्रपटाने जबरदस्त कमाई देखील केली. या चित्रपटामध्ये अदा शर्मा हिने महत्त्वपूर्ण भूमिका पार पाडली आहे. सध्या अदा शर्मा हीने सोशल मीडिया वरती काही फोटो शेअर केले आहेत.

पार्टी करताना साहेबांचा फोन पडला पाण्यात, मग काय तब्बल २१ लाख लिटर पाणी उपसून केली नासाडी

हे सर्व फोटो ‘द केरळ स्टोरी’ या चित्रपटा दरम्यानचे आहेत. या चित्रपटादरम्यान अदा शर्मा हिच्या चेहऱ्यावर दुखापत देखील झालेली दिसून येत आहे. अदा शर्मा म्हणाली, यांसारखे फाटलेल्या ओठांचे रहस्य, उणे 16 अंश तापमानात 40 तास निर्लजीकरण करा.

संतश्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराज’’ पालखी सोहळा उरुळी कांचनला येणार का नाही याचा निर्णय ५ जूनपर्यंत कळवा; अन्यथा ग्रामस्थ गावबंद आंदोलन करणार

गद्या गडी बाद होण्याचा सराव करण्यासाठी ठेवला होता. पण ते आम्ही वापरले नाही. शेवटचा फोटो केसात मुठभर खोबरे तेल, सेफ्टी पिन आणि घट्ट पट्ट्या, असं कॅप्शन फोटो शेअर कात अदाने लिहिले आहे.

 

 

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!