Ajit Pawar : ठरलं! जागा वाटपाबाबत अजित पवारांच मोठं वक्तव्य, म्हणाले, आम्ही सगळेच…


Ajit Pawar : महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या पडद्यामागे अनेक घडामोडी घडत आहेत. आगामी विधान निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक पक्षाच्या गोटात जोरदार हालचाली घडत आहेत. तसेच राज्यात विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे.

या पार्श्वभूमीवर आता सर्वच राजकीय पक्षांनी विधानसभा निवडणुकीची जोरदार तयारी सुरु केली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महायुतीच्या जागावाटपावर भाष्य केले आहे. अजित पवारांनी जागा वाटपाचा फार्म्युला सांगितला आहे. महायुतीच सरकार आणणे आमचे पहिले टार्गेट आहे.

महायुतीची सगळे घटक आम्ही सगळे प्रयत्नशील आहोत. जागावाटपाच बरेच काम झालेले आहे. काही ठिकाणी मार्ग निघाला नाही तर आम्ही बसून मार्ग काढू. जागावाटप झाले की आम्ही जाहीर करू, असे अजित पवार म्हणाले. Ajit Pawar

जागा वाटपाच्या मुद्द्यावर अजित पवारांनी भाष्य केले आहे. आम्ही त्याबद्दल आमच टार्गेट महायुतीचे सरकार आणणे आहे. जागा वाटपाचे काम झाले आहे. नाही झालं तर बसून त्याबर काम करु. तिघे एकत्र बसून जाहीर करु तेव्हा तुम्हाला कळेल, असे अजित पवारांनी म्हंटले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!